आरोग्य

रोज ओल खोबर का खाव…

अनेकांना ओल खोबर नुसतं खायला आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, रोज ओलं खोबर खाल्ल्याने शरीरास आरोग्यदायी असे फायदे होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापासून पचनशक्ती सुधारण्यापर्यंत अनेक गुणकारी फायदे शरीरास होतात.

नारळाचं दूध अत्यंत फायदेशीर आहे. सामान्यत: नारळाची ही गुणकारी आणि लाभदायक बाजू फारच कमी लोकांना माहित आहे. चला तर मग जाणून घेऊया या बहुगुणी ओलं खोबरं खआण्याचे फायदे:

1) पचनशक्ती सुधारते जर तुम्हाला पचनाच्या तक्रारी असतील तर रोज थोडं ओलं खोबर खावे वा पुदिणा, आलं, लसूण यापासून बनवलेल्या चटणीत ओलं खोबरं वाटून ते खावे. आहारात नक्की कोणते तेल वापरावे? जाणून घ्या तेलाचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे

2) रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. खोब-यामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी व्हायरल तत्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

3) उलट्या होत असल्यास आराम मिळतो. तुम्हाला अति उष्णतेमुळे उलट्या होत असल्यास ओलं खोबर खाल्लायस आराम मिळतो.

4) नाकातून रक्त येणे थांबते काही जणांना उष्णतेमुळे नाकातून रक्त येते. अशा लोकांनी ओलं खोब-याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

5) वजन नियंत्रित करण्यासाठी नारळाचे सेवन केल्यास वजन वाढण्याची प्रक्रिया संथ होते.

6) नारळाच्या सेवनाने मेंदूची कार्यक्षमता वाढते. हे यामुळे शक्य होतं कारण नारळात ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात. ज्यातील पौष्टिक तत्व तुमच्या ब्रेन सेल्सना सक्रीय करतात आणि तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो. तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

10 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

10 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

11 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

11 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

16 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

16 तास ago