आरोग्य

रोज ओल खोबर का खाव…

अनेकांना ओल खोबर नुसतं खायला आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, रोज ओलं खोबर खाल्ल्याने शरीरास आरोग्यदायी असे फायदे होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापासून पचनशक्ती सुधारण्यापर्यंत अनेक गुणकारी फायदे शरीरास होतात.

नारळाचं दूध अत्यंत फायदेशीर आहे. सामान्यत: नारळाची ही गुणकारी आणि लाभदायक बाजू फारच कमी लोकांना माहित आहे. चला तर मग जाणून घेऊया या बहुगुणी ओलं खोबरं खआण्याचे फायदे:

1) पचनशक्ती सुधारते जर तुम्हाला पचनाच्या तक्रारी असतील तर रोज थोडं ओलं खोबर खावे वा पुदिणा, आलं, लसूण यापासून बनवलेल्या चटणीत ओलं खोबरं वाटून ते खावे. आहारात नक्की कोणते तेल वापरावे? जाणून घ्या तेलाचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे

2) रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. खोब-यामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी व्हायरल तत्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

3) उलट्या होत असल्यास आराम मिळतो. तुम्हाला अति उष्णतेमुळे उलट्या होत असल्यास ओलं खोबर खाल्लायस आराम मिळतो.

4) नाकातून रक्त येणे थांबते काही जणांना उष्णतेमुळे नाकातून रक्त येते. अशा लोकांनी ओलं खोब-याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

5) वजन नियंत्रित करण्यासाठी नारळाचे सेवन केल्यास वजन वाढण्याची प्रक्रिया संथ होते.

6) नारळाच्या सेवनाने मेंदूची कार्यक्षमता वाढते. हे यामुळे शक्य होतं कारण नारळात ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात. ज्यातील पौष्टिक तत्व तुमच्या ब्रेन सेल्सना सक्रीय करतात आणि तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो. तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

46 मिनिटे ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

3 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

7 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

8 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

8 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

8 तास ago