प्रत्येकाने रोज थोडावेळ तरी ध्यान केले पाहिजे. शरीरासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठीही गरजेचे आहे. दिवसभरच्या ताणानंतर रात्रीही थोडावेळ ध्यान करावे.…