प्रत्येकाने रोज थोडावेळ तरी ध्यान केले पाहिजे. शरीरासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठीही गरजेचे आहे. दिवसभरच्या ताणानंतर रात्रीही थोडावेळ ध्यान करावे. झोप शांत लागते. डोक्यातील विचार शांत होण्यासाठी मदत होते.
हार्मोन्सही संतुलित करण्यासाठी मदत होते. महिलांमध्ये अनेक कारणांमुळे हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे ध्यान करणे गरजेचे आहे.
भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. मनातील भावना मोकळ्या होण्यासाठी मदत होते. तसेच डोक्यातील नकोते विचार नाहीसे होतात.
भविष्याची चिंता आणि भूतकाळाबद्दल अति विचार करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्यानधारणा मदत करते. तसेच वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
मुख्य म्हणजे झोपेचे चक्र सुधारण्यासाठी ध्यान केल्याने मदत होते. वाईट स्वप्नेही पडत नाहीत.
मुड जर चांगला नसेल, तर मुडही चांगला होतो. स्वत:बद्दल असलेला न्यूनगंड कमी होतो.
कामामधील कार्यक्षमता वाढते. कामात लक्ष लावणं सोपं जातं.
मानसिक स्वास्थ्य चांगले असले की, शारीरिक स्वास्थ्यही चांगले राहते. त्यामुळे ध्यान केल्यावर व्यायाम वगैरे करण्यातही वेग येतो.
जर एखाद्या गोष्टीची खात्री नसेल तर, निर्णय घेण्यासाठी सुद्धा मदत होते. विचारांमध्ये पारदर्शकता येते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…