मुंबई: पुणे जिल्ह्यातील दौंड येथील गोपाळवाडी परिसरात एक मृत अर्भक आणि सात ते आठ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने मोठी खळबळ…
शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. अशाच एका घटनेत सविंदणे येथे…
केस गळतीवरील पद्मश्री हिम्मतराव बावस्करांच्या संशोधन अहवालाला सरकारने केराची टोपली दाखवली का मुंबई: बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस…
डोळ्यांचा कमकुवतपणा अनेक समस्यांचे कारण ठरतो. अनेकांमध्ये स्क्रिनचा वापर वाढणं हे नजर कमजोर होण्याचं महत्वाचं कारण असतं. मोबाईल, टिव्ही, लॅपटॉपच्या…
तुम्ही रात्री झोपल्यावर तुमच्या तोंडातून लाळ गळते का? असं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायला नको. कारण, यामुळे तुमच्या आरोग्याचा प्रश्न…
खजूर हे नाव ऐकताच आपल्या मनात आरोग्य आणि चवीचे विचार येतात. निसर्गाची कँडी म्हणूनही खजुराची ओळख आहे. पोषक तत्वांनी समृद्ध…
त्वचेची आणि केसांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण खराब केस आणि त्वचा तुमचा लुक खराब करू शकतात. यासाठी एरंडेल…
दात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी आपण नेहमी ब्रश करतो. परंतु ब्रश करताना आपण काही गोष्टींकडे विषेश लक्ष देत नाही, ज्यामुळे दातांची…
जी.जी. भाॅय ट्रस्ट जमीन लीज प्रकरण मुंबई: जी.जी. भाॅय ट्रस्ट आणि खाजगी विकासक यांच्यातील करार सात दिवसांत शासनाला सादर करण्याचे…
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेत संविधान गौरव चर्चा मुंबई: भारतीय संविधान स्वीकारण्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये…