जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

2 वर्षे ago

मेष: आजचा दिवस ठिक असून ऑफिस आणि व्यवसायाच्या कामात तुम्हाला जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल. तुम्ही हुशारीने घेतलेले निर्णय लाभदायक सिद्ध…

शिंदेसेनेकडून टीव्ही मालिकांमध्ये पोस्टर्स दाखवून छुपा प्रचार, स्टार प्रवाह वाहिनी व शिंदे सेनेवर गुन्हे दाखल करा…

2 वर्षे ago

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची पोस्टर्स दाखवून छुप्या पद्धतीने प्रचार करण्याची क्लुप्ती अवलंबलेली…

गुजरातच्या भूमीपुत्रांसाठी लढणाऱ्या मनसेला धडा शिकवा

2 वर्षे ago

मुंबई: महाराष्ट्रातील भूमीपुत्रांचा रोजगार गुजरातला पळविणाऱ्या व शिवसेना पक्ष फोडण्याचे पाप करणाऱ्या भाजपला बिनशर्त पाठींबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्रपती शिवाजी पार्कवरील सभेस अल्प प्रतिसाद

2 वर्षे ago

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रत्येक पक्षाच्या स्टार कॅम्पेनर्सच्या सभांचा धडका सुरू आहे. मात्र अशातच काल…

तुलसी विवाहानंतर सुरू होणार लगीन सराई; जाणून घ्या मार्च 2025 पर्यंतचे विवाह मुहूर्त

2 वर्षे ago

आज 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा केला गेला. त्यानंतर माणसांच्या विवाह सोहळ्यांना सुरुवात होईल. तुळशी विवाहानंतर सुरू होणाऱ्या…

शिरूर पोलिसांनी सांगितले, ऋषिराज अशोक पवार यांच्या अपहरणाबाबत घडलेला प्रकार हा…

2 वर्षे ago

शिरूर: शिरूर-हवेलीचे आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे पुत्र व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार…

राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शासनाचा मोठा निर्णय

2 वर्षे ago

मुंबई: राज्यातील बहुतांश जिल्ह्यात 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं…

ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचे कटेंगे बटेंगें

2 वर्षे ago

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसून ५०० रुपये किलो…

महाराष्ट्राचे सरकार शेतकरीविरोधी भाजपला पराभूत करून राज्यात बळीराजाचे राज्य आणा; नाना पटोले

2 वर्षे ago

मुंबई: भाजपा सरकारच्या राज्यात शेतकरी रोज मरत आहे पण भाजपा शिंदे सरकारला त्याची चिंता नसून त्यांना फक्त खुर्चीची चिंता आहे.…

संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करु

2 वर्षे ago

नंदूरबार: संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधाना रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही…