आरोग्य

आठवड्यातून २ वेळा ही पेस्ट केसांना लावा, काळेभोर होतील केस

कमी वयात केस पांढर होण्याची समस्या आजकाल अनेकांना उद्भवते. केस पांढरे होणं ही एक मोठी समस्या बनलं आहे.

हा घरगुती उपाय करण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे, कांदा, दही, नारळाचा वापर करू शकता. हे सर्व पदार्थ नैसर्गिक आहेत. तसंच केसांसाठी फायदेशीर ठरतात. मेथीचे दाणे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. बीट, कांदा केसांना पोषण देण्याचं काम करतात आणि नारळ, दही केसांना मजबूत आणि मुलायम बनवतात. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावून माईल्ड शॅम्पूने धुवा. हा उपाय नियमित केल्यास पांढरे केस काळे होतील. तसंच केसांना मजबूती येऊन नैसर्गिक चमक येईल.

केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे, याचं कारण चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या सवयी आणि ताण तणाव हे असू शकते. प्रदूषण, केमिकल्स प्रोडक्ट्सचा वापर केसांवर चुकीचा परिणाम करतो. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही केमिकल्स डाय आणि कलर्सचा वापर करू शकता. पण हे केसांना कमजोर बनवतात.

या उपायानं केसांचे कोणतंही नुकसान होत नाही. नियमित हा उपाय केल्यास पांढऱ्या केसांची समस्या उद्भवत नाही. ज्यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस मजबूत राहतात. हा उपाय केल्यास केसांना नैसर्गिक चमक येते. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी खाण्यापिण्याची नियमित काळजी घ्या.

आवळा, हिरव्या भाज्या, प्रोटीनयुक्त फूड्सचा आहारात समावेश करा. ताणतणाव घेऊ नका. कारण याचा केसांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. केसांची नियमित काळजी घेणं गरजेचं आहे. नियमित हे उपाय केल्यास पांढऱ्या केसांची समस्या हळूहळू कमी होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

30 मिनिटे ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

35 मिनिटे ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

50 मिनिटे ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

56 मिनिटे ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

58 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago