मुंबई: विधानपरिषदेचे सदस्य किरण सरनाईक यांनी आज राज्यातील शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत भाग घेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत करण्यात आलीय त्या समितीने ज्या शिफारसी केल्या आहेत त्या शिफारशिंची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने काय भुमिका घेतलीय.
महिला शिक्षकांवर समुपदेशन करण्याची जबाबदारी देण्यात आलीय परंतु त्याचे मूल्यमापन करणारी यंत्रणा आहे का? त्याची अंमलबजावणी होतेय का? असे प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले कि, समितीने चांगल्या सूचना केल्या आहेत त्याची प्रभाविपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. यासंदर्भात संबंधित विभाग लक्ष देईल. गाव पातळीवर अनेक समित्या आहेत परंतु ज्या समित्यांची आवश्यकता नाही अशा समित्या कमी करणे, ज्या समित्यांची आवश्यकता आहे त्यावर काम करणे हे धोरण शालेय शिक्षण विभागाने स्वीकारले आहे.
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…
पुणे: “Lata Mangeshkar म्हणजे आयुष्याची कोमल वेल, तर Asha Bhosle म्हणजे त्या वेलीला मिळालेली…
1) आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर…
केसांच्या अनेक समस्यांमध्ये केसगळती व केस अकाली पांढरे होणे या दोन समस्या फारच कॉमन आहेत.…
डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी औषधोपचाराबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच गरजेचे असते. दिवसभरातील आहारात देखील दिवसाची…