मुंबई: विधानपरिषदेचे सदस्य किरण सरनाईक यांनी आज राज्यातील शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत भाग घेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत करण्यात आलीय त्या समितीने ज्या शिफारसी केल्या आहेत त्या शिफारशिंची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने काय भुमिका घेतलीय.
महिला शिक्षकांवर समुपदेशन करण्याची जबाबदारी देण्यात आलीय परंतु त्याचे मूल्यमापन करणारी यंत्रणा आहे का? त्याची अंमलबजावणी होतेय का? असे प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले कि, समितीने चांगल्या सूचना केल्या आहेत त्याची प्रभाविपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. यासंदर्भात संबंधित विभाग लक्ष देईल. गाव पातळीवर अनेक समित्या आहेत परंतु ज्या समित्यांची आवश्यकता नाही अशा समित्या कमी करणे, ज्या समित्यांची आवश्यकता आहे त्यावर काम करणे हे धोरण शालेय शिक्षण विभागाने स्वीकारले आहे.
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…