महाराष्ट्र

रेशन दुकानदार त्रास देतोय तक्रार करा आणि मिळवा न्याय

जर रेशन दुकानात तुम्हाला धान्य कमी दिलं जात असेल, जास्त पैसे मागितले जात असतील किंवा विनाकारण अडचणी निर्माण होत असतील, तर आता तुम्ही थेट ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता! सरकारने या समस्यांसाठी टोल-फ्री क्रमांक आणि वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.

रेशनवर मिळणाऱ्या वस्तू:

गहू तांदूळ  तेल साखर डाळी

जर दुकानदाराने वस्तू कमी दिल्या, जास्त पैसे घेतले किंवा धान्य वेगळ्या विक्रेत्याला विकले, तर तुम्हाला आता त्वरित *तक्रार करण्याचा अधिकार* आहे!

रेशनसंबंधी प्रमुख समस्या:

धान्य कमी प्रमाणात देणे

अनावश्यक शुल्काची मागणी

नवीन रेशन कार्डसाठी अडथळे

दुकानात वेळेवर सेवा न देणे

तक्रार नोंदणीसाठी उपाय:

टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा

महाराष्ट्रासाठी:* 1967 / 1800-224-950

तुमची तक्रार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्वरीत कार्यवाही केली जाईल.

ऑनलाईन वेबसाईटवर तक्रार करा

https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx

वेबसाइटवर तुमचे नाव, रेशन कार्ड क्रमांक, समस्या यांचा तपशील द्या.

तक्रारीचा पाठपुरावा ऑनलाईन करू शकता.

तहसील कार्यालयाची दखल

तुमच्या तक्रारीवर तहसील कार्यालयाकडून थेट कारवाई होईल. आता कुठल्याही त्रासाशिवाय करा तक्रार आणि मिळवा हक्काचे धान्य

महत्वाचे:

टोल-फ्री क्रमांकावर कॉल करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.  तक्रारीसाठी वेळ वाया न घालवता त्वरित संपर्क साधा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

5 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

7 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

12 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

12 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

12 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

12 तास ago