महाराष्ट्र

रेशन दुकानदार त्रास देतोय तक्रार करा आणि मिळवा न्याय

जर रेशन दुकानात तुम्हाला धान्य कमी दिलं जात असेल, जास्त पैसे मागितले जात असतील किंवा विनाकारण अडचणी निर्माण होत असतील, तर आता तुम्ही थेट ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता! सरकारने या समस्यांसाठी टोल-फ्री क्रमांक आणि वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.

रेशनवर मिळणाऱ्या वस्तू:

गहू तांदूळ  तेल साखर डाळी

जर दुकानदाराने वस्तू कमी दिल्या, जास्त पैसे घेतले किंवा धान्य वेगळ्या विक्रेत्याला विकले, तर तुम्हाला आता त्वरित *तक्रार करण्याचा अधिकार* आहे!

रेशनसंबंधी प्रमुख समस्या:

धान्य कमी प्रमाणात देणे

अनावश्यक शुल्काची मागणी

नवीन रेशन कार्डसाठी अडथळे

दुकानात वेळेवर सेवा न देणे

तक्रार नोंदणीसाठी उपाय:

टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा

महाराष्ट्रासाठी:* 1967 / 1800-224-950

तुमची तक्रार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्वरीत कार्यवाही केली जाईल.

ऑनलाईन वेबसाईटवर तक्रार करा

https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx

वेबसाइटवर तुमचे नाव, रेशन कार्ड क्रमांक, समस्या यांचा तपशील द्या.

तक्रारीचा पाठपुरावा ऑनलाईन करू शकता.

तहसील कार्यालयाची दखल

तुमच्या तक्रारीवर तहसील कार्यालयाकडून थेट कारवाई होईल. आता कुठल्याही त्रासाशिवाय करा तक्रार आणि मिळवा हक्काचे धान्य

महत्वाचे:

टोल-फ्री क्रमांकावर कॉल करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.  तक्रारीसाठी वेळ वाया न घालवता त्वरित संपर्क साधा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

2 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

2 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

2 तास ago

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…

5 तास ago

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे…

5 तास ago

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे…

5 तास ago