एनयुजेमहाराष्ट्र व मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र निषेध व कठोर कारवाईची मागणी
कोल्हापूर: कणेरी मठ येथे सुरू असलेल्या पंचमहाभूत महामंगल सोहळ्या दरम्यान ५० हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी संबंधित घटनेच्या माहितीचे वार्तांकन करण्यासाठी पोहचलेल्या इलेक्ट्रानिक माध्यमांच्या प्रतिनिधींना मठाच्या स्वयंसेवकांकडून मारहाणीचा संतापजनक प्रकार घडला आहे.
सरकारने पत्रकाराना मारहाण करणाऱ्यावर आणि ५० गाईच्या मृत्यूस कारणीभूत कणेरी मठ व तथाकथित गुंड स्वयंसेवकावर कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे.
एनयुजेमहाराष्ट्र व मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया
शीतल करदेकर
डॉ सुभाष सामंत
वैशाली आहेर
डॉ अब्दुल कादीर
सचिन चिटणीस
शेखर धोंगडे
लक्ष्मीकांत घोणसे पाटील
विश्वनाथ येल्लूरकर
सुनिल कटेकर
वैजंता गोगावले
प्रविण वाघमारे
संतोष खामगावकर
लक्ष्मण खटके
विष्णू कदम
भरत मानकर
शिवाजी नलावडे
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…