एनयुजेमहाराष्ट्र व मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र निषेध व कठोर कारवाईची मागणी
कोल्हापूर: कणेरी मठ येथे सुरू असलेल्या पंचमहाभूत महामंगल सोहळ्या दरम्यान ५० हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी संबंधित घटनेच्या माहितीचे वार्तांकन करण्यासाठी पोहचलेल्या इलेक्ट्रानिक माध्यमांच्या प्रतिनिधींना मठाच्या स्वयंसेवकांकडून मारहाणीचा संतापजनक प्रकार घडला आहे.
सरकारने पत्रकाराना मारहाण करणाऱ्यावर आणि ५० गाईच्या मृत्यूस कारणीभूत कणेरी मठ व तथाकथित गुंड स्वयंसेवकावर कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे.
एनयुजेमहाराष्ट्र व मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया
शीतल करदेकर
डॉ सुभाष सामंत
वैशाली आहेर
डॉ अब्दुल कादीर
सचिन चिटणीस
शेखर धोंगडे
लक्ष्मीकांत घोणसे पाटील
विश्वनाथ येल्लूरकर
सुनिल कटेकर
वैजंता गोगावले
प्रविण वाघमारे
संतोष खामगावकर
लक्ष्मण खटके
विष्णू कदम
भरत मानकर
शिवाजी नलावडे
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…