महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा परळीत सद्भावना सत्याग्रह, प्रत्येक नागरिकांने सद्भावनेचा मंत्र जोपासावा मुंबई: महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे…
मुंबई: महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये…
शिरुर (अरुणकुमार मोटे): निर्भिड व उत्तुंग विचारांच्या मैत्रा फौंडेशन बीड विचारपीठ यांच्या वतीने देण्यात येणारा महर्षी गुणवंत शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार…
मुंबई: नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ…
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची पुण्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीचे राज्याचे अन्न…
शिरूरः शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत सह अनेक ग्रामपंचायतींनी बंद पाळण्यात आला. यावेळी शिरूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती…
संतोष देशमुखच्या मारेक-यांना व सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या…
नागपूर: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीड मधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या…
नागपूर: बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या…
बीडः तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करुन संसार थाटला असतानाच युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ठोंबळसांगवी…