पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो. परंतु या ऋतूमध्ये अनेक आजार देखील उद्भवतात. दूषित पाण्यामुळे अनेक आजार वाढतात. पावसाळ्यात…
1) रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे अन्न हळद: रोज हळदीचं दूध किंवा भाजीत हळद जास्त प्रमाणात वापरा. तुलसी: सकाळी ५–७ तुलसीची पानं चावून…