1) रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे अन्न
हळद: रोज हळदीचं दूध किंवा भाजीत हळद जास्त प्रमाणात वापरा.
तुलसी: सकाळी ५–७ तुलसीची पानं चावून खा किंवा चहात घाला.
आल:चहा, सूप, काढा यात आलं घाला.
लसूण: कच्चा लसूण (१-२ पाकळ्या) सकाळी पाण्यासोबत खाल्ल्यास इन्फेक्शन कमी होतात.
लिंबू आणि आंबट फळ, व्हिटॅमिन C साठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
2) गरम आणि हलकं जेवण
डाळीचं पाणी, उकडलेली भाजी, गरम सूप
भगर, उकडलेला भात, मूगडाळ खिचडी
तुपासोबत पोळी – पचन सुधारत
3) पावसाळी खास काढा
१ कप पाण्यात ४–५ तुलसीची पानं, १ तुकडा आलं, १-२ लवंगा, ½ टीस्पून हळद, थोडं दालचिनी टाकून उकळा
गाळून गरम-गरम प्या, दिवसातून १-२ वेळा
4) टाळावं असं अन्न
रस्त्यावरचं पाणीपुरी, भजी, आणि उघड्यावर विकलं जाणारं अन्न
थंड पेये, आईस्क्रीम
जड, तेलकट व पचायला अवघड पदार्थ
5) पाणी आणि स्वच्छता
उकळलेलं किंवा फिल्टर केलेलं पाणीच प्या
दिवसाला किमान २–२.५ लिटर गरम किंवा कोमट पाणी प्या.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…
वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…