रांजणगाव MIDC टप्पा क्रं 3 साठी करडे येथुन लाखों ब्रास मुरुमाची चोरी…?

3 वर्षे ago

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन महसूल विभागाचे वेगवेगळे कारनामे समोर येत असुन शिरुर महसूल विभाग…

कोरेगाव भिमातील कंपनीची अठरा टक्क्यांची सावकारी

3 वर्षे ago

जगदंबा ॲटो कंपनीकडून कामगाराच्या उचलवर अठरा टक्के व्याज शिक्रापूर (शेरखान शेख): कोणत्याही कंपनीमध्ये कायम असलेल्या कामगारांना अडचणीच्या काळामध्ये कंपनीकडून उचल…

पोलीस पाटील भरती सुरु, अर्ज करा…

3 वर्षे ago

औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरले जाणार असून, याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदेश काढले आहेत. छ.…

उद्योगपती स्व रसिकलाल धारिवाल यांच्या जयंती निमित्त 423 रक्त संकलित

3 वर्षे ago

शिरुर (मुकुंद ढोबळे): उद्योगपती स्व.रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या जयंती निमित्त येथील शिरुर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात…

मुंबईत “जनता दल (सेक्युलर) च्या वतीने वीज बिलाची होळी

3 वर्षे ago

मुंबई: जनता दल सेक्युलर महाराष्ट्र राज्य पक्षाच्या वतीने मुंबई प्रदेश कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र शासन व वीज महामंडळ यांच्या 37%…

आपली मातृभाषा जतन करणं गरजेचं विभावरी देव याचं प्रतिपादन

3 वर्षे ago

शिरुर (तेजस फडके) आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपली मातृभाषा ही मराठीच असुन आपल्या मातृभाषेत आपण आपल्या भावना सहजरीत्या व्यक्त करु…

फक्त शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाच ‘छत्रपती संभाजीनगर’ म्हणून ओळखला जाणार…

3 वर्षे ago

औरंगाबाद: मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याची मागणी सुरू होती. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला,…

आंदोलक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा…

3 वर्षे ago

मुंबई: सोयाबीन व कापसाला दरवाढ मिळावी, यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता.…

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांचे प्रश्न तातडीने सोडवा…

3 वर्षे ago

मुंबई: राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका-मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील…

कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अंबादास दानवेंनी मांडली सभागृहात आक्रमक भूमिका

3 वर्षे ago

मुंबई: राज्यातील कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविले गेले पाहिजे, यासाठी विधानपरिषदेचे…