शिरूरः शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करत असलले्या मान्यवरांनी भरारी घेतली असून, मोठ-मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. परंतु, या पदापर्यंत पोहचण्यापूर्वी…
गुलकंद एक नैसर्गिक आणि गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ आहे, जो विशेषतः उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो. याच्या सेवनाने अनेक आरोग्य फायदे…
उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते, म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा…
संभाजीनगर: सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी (११ मे) ब्लॅकआउट मॉक ड्रील होणार आहे. हा एक सराव असून…
मेष: आजचा दिवस चांगला जाईल. मेष राशीच्या लोकांसाठी आजचे राशीफळ चांगले दिसत आहे. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जोश आणि…
मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या समित्यांचे एकत्रित उद्घाटन कार्यक्रम १४ मे बुधवार २०२५ रोजी. सकाळी११.३० वाजता विधान भवनातील…
काँग्रेस पक्ष संपण्याची भाषा करणाऱ्यांना देशाचा जाज्वल्य इतिहास माहित नाही मुंबई: काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार…
सुरक्षित निवारागृहांसह सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ठाणे: सध्या देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार…
मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स देखील जास्त कामाच्या तासांना प्रोत्साहन देत आहेत, जे कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत लोकांना आराम…
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वजन वाढीच्या समस्या…