शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २३ एप्रिल रोजी

1 वर्ष ago

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग…

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर कॉफी

1 वर्ष ago

कॉफीमध्ये असलेले कॅफिन डार्क सर्कल कमी करण्यात मदत करते. कॉफीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट देखील असतात जे डोळ्यांखालील रंग हलका करण्यात…

जेवणाआधी पाणी प्यायलं की वजन वाढत नाही

1 वर्ष ago

पाणी आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण आधार आहे. शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायलात नाही…

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 वर्ष ago

मुंबई: नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्य विषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता…

देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार बुधवारी रांजणगाव MIDC त येणार; काय आहे कारण….?

1 वर्ष ago

कारेगाव (तेजस फडके) देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक…

घसेदुखी दूर करण्यासाठी गूळ फायदेशीर

1 वर्ष ago

वायू प्रदूषणापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. हे वायू प्रदूषण टाळण्यासाठी अनेक जण घरगुती उपायांचा वापर…

शरीरात उष्णता जास्त असल्यावर तर हे घरगुती उपाय अवश्य करा

1 वर्ष ago

अनेकांना शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं काही समस्या उद्भवतात. डोळ्यांची आग, छातीत जळजळ, अंगावर उष्णतेचे फोड अशा समस्या येतात. अनेकांच्या…

फक्त चालून शुगर कमी होते का, डायबिटिस असेल तर नक्की कधी आणि किती चालाव

1 वर्ष ago

जगभरात डायबिटीस या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. भारताला डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. कारण भारतात या लाइफस्टाईलसंबंधी आजाराचे रूग्ण…

शिरुर तालुक्यात जुन्या वादातुन दाजीची मेहुण्याला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

1 वर्ष ago

शिक्रापुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे रस्त्याच्या कडेला उभा राहुन क्रिकेट मॅच बघणाऱ्या मेहुण्याला जुन्या वादातून त्याचा दाजी…

टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची नोकरी जाणार; अनुकंपा वगळता इतरांना आता संधी नाही…

1 वर्ष ago

औरंगाबाद: शालेय शिक्षण विभागाच्या १३ फेब्रुवारी आणि २०१३ चा निर्णयानुसार आदेशानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्णचे बंधन घालण्यात आले होते,…