हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात रस्त्याच्या कडेला आढळली बेवारस चिमुकली…

3 वर्षे ago

कोरेगाव भीमा (तेजस फडके): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे माता तू न वैरिणी... असा अनुभव आला आहे. जन्मदात्या आईनेच सहा…

तीन मतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या; धर्मेंद्र सातव

3 वर्षे ago

दौंड: केडगाव (ता. दौंड) येथे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मध्ये शिपायाने तीन मतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार केले असुन सदर घटनेने…

शिरूर तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल स्थानी…

3 वर्षे ago

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवीच्या (पूर्व माध्यमिक ) शिष्यवृत्ती परीक्षेचा…

आदर्श पतसंस्थेतील 22 लाख बुडाल्याच्या भीतीतून शेतकऱ्याची आत्महत्या

3 वर्षे ago

संभाजीनगर: लाडगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आदर्श पतसंस्थेतील 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन…

राज्यातील प्रागतिक पक्ष कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी भाजपसोबत जाणार नाहीत; भाई जयंत पाटील

3 वर्षे ago

शिरुर (तेजस फडके): पुण्यातील अल्पबचत भवन येथे नुकतेच प्रागतिक पक्षांचे दोन दिवसीय सत्ता परीवर्तन शिबिर संपन्न झाले. यावेळी शेतकरी कामगार…

रविंद्र महाजनी यांचा टॅक्सी ड्रायव्हर ते अभिनेते प्रवास…

3 वर्षे ago

पुणेः मराठीतील प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी (वय ७७) यांचा तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. रविंद्र महाजनी…

अभिनेते रविंद्र महाजनी यांचा घरातील शेवटचा भयंकर फोटो समोर…

3 वर्षे ago

पुणेः मराठीतील प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी (वय ७७) यांचा तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. रविंद्र महाजनी…

अजितदादा म्हणजे कामाचा माणूस….

3 वर्षे ago

मुंबई: वेळ सकाळी सहा वीसची... ठिकाण ठाणे रेल्वे स्टेशन... राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने नाशिककडे प्रवास...…

संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडीस

3 वर्षे ago

पहिली घटना! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने भाऊजीनेच केला मेहुण्याचा खून संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील पिशोर जवळ असलेल्या तपोवन गावात दारूवरून…

प्रत्येक विवाहित महिलेला कायद्याने दिलेले आहे ‘हे’ अधिकार; जाणून घ्या…

3 वर्षे ago

संभाजीनगर: सगळ्यांसाठी लग्न हे आनंदी नसत. लग्नानंतर प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. लग्नानंतर काहीच आयुष्य हे आनंददायी होत तर…