महाराष्ट्र

भारतीय जनता पक्ष चेटकीण, दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी खाण्याचा रोग जडला; हर्षवर्धन सपकाळ

दारु परवाने कंपन्यांसाठी खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री, Conflict of interest विचारात घेऊन उत्पादन शुल्क खाते काढून घ्या पुणे: भाजपाकडे मोठे…

10 महिने ago

संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिवर्षी उत्पन्नाचे दाखले देण्याची अट रद्द करा

सरकार नवा शासन निर्णय काढून अट रद्द करणार मुंबई: संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिवर्षी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट…

10 महिने ago

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात

मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक…

10 महिने ago

हर्सूलमध्ये १५० मालमत्तांवर फिरणार जेसीबी; बघा कोणत्या मालमत्ता होणार बाधित

संभाजीनगर: हर्सूलमध्ये जाणारा जुना जळगाव रोड आता २०० फुटांचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी नगररचना विभागाने मोजणी आणि मार्किंग…

10 महिने ago

माझी इच्छा नव्हती, दोन पानी चिठ्ठी लिहून तरुणान संपवलं जीवन

सोलापूर: सोलापूर येथील दमाणी नगरातील पावन गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाने मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अरुण…

10 महिने ago

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले

डॉ. दीपक टिळक यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई: लोकमान्य टिळकांचे पणतू, केसरी’चे विश्वस्त-संपादक आणि टिळक महाराष्ट्र…

10 महिने ago

लुटारू आणि दरोडेखोर गँग विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांचे जोरदार आंदोलन

मुंबई: महाराष्ट्रात लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग फिरत असल्याने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत…

10 महिने ago

रितेश देशमुखवर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू…

मुंबई: अभिनेता रितेश देशमुखवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रितेशची सावली असलेल्या आणि अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राजकुमार तिवारी…

10 महिने ago

बापानेच केली चार वर्षाच्या चिमुकलीची हत्या…

मुंबई: मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. सावत्र पित्याने चार वर्षाच्या मुलीची हत्या केली. त्याचा…

10 महिने ago

शेतकऱ्यांच्या कृषी मालाला अधिकचा भाव मिळण्यासाठी राष्ट्रीय बाजार धोरण आणणार

मुंबई: राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला अधिक व चांगला बाजार…

10 महिने ago