महाराष्ट्र

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न मोठा असताना निधीची तरतूद कमी

मुंबई: पुरोगामी महाराष्ट्रात महिलाना आता सुरक्षेसाठी झगडावं लागत आहे, अशा वेळी महिला सुरक्षेसाठी तुटपुंजी तरतूद सरकारने केली यावर काँग्रेस विधी…

1 वर्ष ago

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी "बांधा वापरा हस्तांतरित करा" या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

1 वर्ष ago

मुंबईत स्वयं पुनर्विकास योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय

शासनाने सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन निर्माण करावे; भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांची शासनाला विनंती मुंबई: मुंबईत आज स्वयं पुनर्विकास योजनेला प्रचंड…

1 वर्ष ago

नागपुरात घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट मास्टरमाईंड शोधून दंगेखोरांवर कारवाई करावी

स्वा. सावरकरांना विरोध करणाऱ्यांना औरंगजेबाचा एवढा पुळका का मुंबई: नागपूरच्या महाल भागात काल सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये…

1 वर्ष ago

काळू बाळू यांच्या वंशजानी वगाचे सादरीकरण करून जुन्या आठवणीला दिला उजाळा

संपूर्ण महाराष्ट्राला हसविणाऱ्या तमाशा सम्राट काळू-बाळू यांचे स्मारक नसल्याने मान्यवरांनी व्यक्त केली खंत मुंबई: विनोद सम्राट काळू बाळू यांची विनोदाची…

1 वर्ष ago

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तुळजापूर-पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर कॉरिडॉर विकसित करा

तुळजापूर पुनर्विकास आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला आढाव मुंबई: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर पुनर्विकास आणि तुळजाभवानी…

1 वर्ष ago

पुण्यातील शिवाजीनगर परिसराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे नामकरण करण्यात यावे

मुंबई: पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी विनंती विधानपरिषद उपसभापती डॉ.…

1 वर्ष ago

मंत्री नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम

नवी दिल्ली: फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असून सामाजिक तेढ निर्माण करत…

1 वर्ष ago

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाषा हर्षवर्धन सपकाळांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देणारी; अतुल लोंढे

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाच्या कारभाराची व देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना केली पण त्याचा विपर्यास करून सपकाळ…

1 वर्ष ago

विकासापासून पळ काढणारे घोषणाबाज सरकार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर टीका

मुंबई: राज्याला विकासाच्या दृष्टीने नेण्याची गरज असताना हे सरकार फक्त घोषणा करत. सरकारचा विकास हा होर्डिंग्ज, जाहिरात आणि भाषणात दिसतो…

1 वर्ष ago