महाराष्ट्र

राज्यातील विदारक परिस्थितीला फडणवीस सरकारच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळ

महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या वाढल्या, वेगवेगळ्या गँग बनल्या मुंबई: भारतीय जनता पक्षाचे सरकार लाडका उद्योगपती अदानीसाठी रेट कार्पेट टाकत आहे.…

1 वर्ष ago

विशेष अभय योजनेमुळे थकबाकीच्या तडजोडीला गती मिळणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी विशेष अभय योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत विधेयक सादर मुंबई: "महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब…

1 वर्ष ago

राम सुतार यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार म्हणजे राज्यातल्या तेरा कोटी जनतेचं त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक

राम सुतारांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हाराज्याच्या इतिहास, कला, समृद्ध सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर…

1 वर्ष ago

नागपूरच्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसची समिती गठीत

काँग्रेसची समिती नागपूरच्या दंगलग्रस्त भागात जाऊन पाहणी, स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार मुंबई: नागपुरमध्ये सोमवारी रात्री हिंसक…

1 वर्ष ago

शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणार

मुंबई: शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा चौकशी…

1 वर्ष ago

हिंमत असेल तर चला आपण उध्दव ठाकरेंना जाब विचारायला जाऊ; आमदार चित्रा वाघ

मुंबई: आज विधानपरिषेदमध्ये दिशा सालियन प्रकरणावर मनिषाताई कायंदे यांनी मुद्दा उपस्थित केला असता, आमदार चित्राताई वाघ यांनी एसआयटी रिपोर्ट सार्वजनिक…

1 वर्ष ago

पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयासाठी 15 एकर भूसंपादनाचा शासननिर्णय निर्गमित

पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आयुक्तालयासाठी 15 एकर जागेचे भूसंपादन महत्वाचे ठरणार मुंबई: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ 2…

1 वर्ष ago

इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरले

भर उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहावे लागणार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) कडून २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षांचे…

1 वर्ष ago

महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृहे मिळायलाच हवी

महिलांच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची QR कोड देणार का हमी मुंबई: महिलांचा बरेच वर्ष दुर्लक्षित असलेला आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे…

1 वर्ष ago

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारत अधोगतीच्या वाटेवर; अतुल लोंढे

मुंबई: देशात सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापवले जात आहे, यापुढेही इतिहासातील असेच मुद्दे बाहेर काढले जातील, कारण सरकारचे अपयश…

1 वर्ष ago