मनोरंजन

अमिताभ बच्चनच्या ब्लॉगवरून अभिषेकचा भावनिक अंदाज

मुंबई: बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन ने त्यांच्या चित्रपटांपेक्षा वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनामुळे अधिक चर्चेत राहिले आहे. आता त्यांच्या वडील अमिताभ बच्चन यांनी एका भावनिक ब्लॉग पोस्टद्वारे अभिषेकची कौतुक केली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे, “एकटेपणा, चिंता आणि अस्वस्थता जाणवत होती. पण माझा मुलगा… न सांगता अचानक माझ्या खोलीत आला आणि चिंता, अस्वस्थता, नकारात्मकता सगळं संपलं. अभिषेक अद्भुत आहे, एक पाटर्नर, एक मित्र आणि खूप काही…”

या पोस्टमधून अमिताभ यांनी अभिषेकने त्यांना चिंतेतून कसे बाहेर काढले आणि कसा तो त्यांच्यासाठी एक आधार बनला, हे व्यक्त केले आहे. अभिषेकच्या या कृतीचे कौतुक करत त्यांनी त्याला एक विश्वासू मित्र आणि जीवनातील महत्वाचा आधार म्हणून दाखवले आहे.

अमिताभ यांच्याकडून मुलगा अभिषेकची प्रशंसा करण्याची ही पहिलीच वेळ नाही; यापूर्वीही त्यांनी त्याला आपला खरा उत्तराधिकारी म्हटले आहे आणि त्याच्या अभिनयाची खुलेआम तारीफ केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नका; सतर्कताच आर्थिक फसवणुकीचा प्रभावी उपाय; कुमार कदम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असतानाच सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक,…

1 तास ago

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक…

3 तास ago

ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…

3 तास ago

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

4 तास ago

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…

4 तास ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

4 तास ago