आरोग्य

केळीच्या सालीचे 10 आरोग्यदायी फायदे

1) केळ्याच्या सालिचा आतिल भाग चेहरा व मानेवर रगडा व अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने त्वचे वरिल सुरकुत्या कमी होतात.

2)पिकलेल्या केळीची साल दातांना लावलि तर दातांचा पिवळेपणा जाऊन मोत्यासारखे चमकतात.

३) केळ्याची साल हळूवार चेहर्यावर चोळल्यास चेहर्यावरिल मुरूमे, पुटकूळ्या नाहिश्या होण्यास मदत होते. सालित अँटि आँक्सिडंटस् असल्याने त्वचेवरचे पिगमेटेशन, वांग, डाग, दूर होतात.

४) केळीच्या सालीतले सफेद धागे काढून त्यात अँलोव्हेरा जेल मिसळून डोळ्याखाली लावल्यास काळे वर्तुळ नाहीशी होतात.

५) एखाद्या मधमशीने डंख, दंश, केला तर त्याठिकाणी केळीची साल बारीक करुन लावल्यास आराम पडतो.

६) शरिरात एखाद्या ठिकाणी वेदना होत असेल तर त्याठिकाणी ३० मिनिटांपर्यंत केळीची साल लावावी आराम पडतो.

७) चेहर्यावरील सुरकुत्यांमूळे त्रस्त असाल तर, केळीची साल मिसळून चेहर्यावर लावल्यास सुरकुत्या नष्ट होतात. हि पेस्ट ५ मिनिटे चेहर्यावर लावून ठेवावी व नंतर धूवावी.

८) त्वचेवर कुठेही मस किंवा चामखिळ असल्यास केळीची साल तिथे चोळावी. काही दिवसातच मस, किंवा चामखिळ निघून जाते.

९) प्रदूषणामुळे किंवा संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. अश्यावेळी केळीची साल डोळ्यावर ठेवावी, थंडावा मिळतो. व त्यात असलेले विटामिनस्, डोळ्यांना मिळतात, डोळे रिलँक्स होतात.

१०) एका संशोधनातून सिद्ध झाले कि, केळ्याच्या सालीचा antidepressant म्हणून वापर करता येतो. तुम्हि केळीची साल पाण्यात उकळवून ते पाणि प्यायलात तर त्याचा प्रभाव एखाद्या antidepressant असतो.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

13 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

21 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

21 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

21 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

21 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

21 तास ago