आरोग्य

उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी आवर्जून खा ‘ही’ फळं

Fruits in Summer: उन्हाळा सुरु झाला आहे. गरमी वाढली की फ्रेशनेस कमी होतो. पण काही फळं तुम्हाला फ्रेश ठेवायला मदत करतील.

Summer Diet: उन्हाळा सुरु झाला आहे. यात चिपचिपपणा बाहेरून जाणवतो पण आतूनही फ्रेश वाटत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला फ्रेश आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर, काही फळांचे सेवन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या फळांचे सेवन केल्याने तुम्हाला ताजेतवाने तर वाटेलच सोबतच शरीराला अनेक आवश्यक पोषकतत्त्वेही मिळू शकतील. फळांचे सेवन करून स्वतःला कसे ताजेतवाने ठेवायचे हे जाणून घ्या…

कोणती फळं ठरतील उत्तम?

तुम्ही तुमच्या आहारात संत्र्याचा समावेश करू शकता. संत्र्याच्या आत व्हिटॅमिन सी असते, जे केवळ आरोग्यासाठी उपयुक्त नाही तर शरीरातील पाण्याची कमतरता देखील पूर्ण करू शकते.

नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया तर सुधारतेच पण वजन कमी करण्यासही ते उपयुक्त ठरते. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नारळ पाणी खूप उपयुक्त ठरू शकते.

उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश करू शकता. शरीरातील पाण्याची कमतरता काकडीच्या सेवनाने पूर्ण होऊ शकते. यासोबतच काकडीचे सेवन केल्याने व्यक्ती ताजेतवाने वाटू शकते.

गरमीमध्ये आहारात अननसाचा आवश्य समावेश करावा. हे केवळ पाण्याची कमतरता दूर करू शकत नाही म्हणून तर शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

खरबूज किंवा कलिंगडही तुम्हाला फ्रेश ठेवण्यास आणि हायड्रेट ठेवायला मदत करते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

11 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

17 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

17 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

17 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

17 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago