मुंबई: राज्यात २ मे ते १४ जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याची शक्यता असताना, यंदा शिक्षकांना मात्र या सुट्ट्यांचा लाभ घेता…
उन्हाळा आला की घाम येणे हे ठरलेले समीकरण आहे. वाढत्या उष्णतेमुळे घाम येणे ही बहुतेकांची मोठी समस्या ठरते. घामापासून वाचण्यासाठी…
पूर्वीच्या काळी राजे महाराजांच्या काळात चांदीची भांडी सहज पाहायला मिळायची. या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ आणि पाणी ग्रहण केले जात असतं. सध्या…
आपल्याला आरोग्यासह खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्यावी लागते. सतत डिहाड्रेशनची समस्या झाल्याने पाण्याची तहान लागणे, घसा कोरडा पडणे या समस्येला सामोरे…
कांदा आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग असतो. कारण कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी कांद्याचाच अधिक वापर केला जातो. कांदा टेस्टी तर…
राज्यातील ICSE आणिCBSE च्या शाळा सरकारच्या लाडक्या मुंबई: दि.२९एप्रिल२०२५ ला डॉ. श्रीराम पानझाडे,शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)शिक्षण संचालनालय म.रा.,…
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. पंखा, कुलर असूनही अंगातून, डोक्यातून घामाच्या धारा येत असतात. एसीच्या गारेगार हवेत तेवढ्यापुरतं बरं वाटतं.…
भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. दुर्दैवाने यावर कोणताही इलाज नाही. एकदा का…
उन्हाळ्यात लालचुटुक कलिंगड खायला सगळ्यांनाच आवडतं. चवीला गोड, रसाळ कलिंगड उन्हाळ्यात खाण्याचे बरेच फायदे आहेत. कलिंगड, उन्हाळ्यातील वाढती उष्णता, रणरणते…
उन्हाळ्यात तापमानात वाढ आणि हायड्रेशनची गरज वाढल्याने, ताक पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. ताक हे पचनाला मदत करणारे, शरीराला थंड ठेवणारे…