वशेषतः पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका जास्त असतो. अशात प्राथमिक वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी काही घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते. घरगुती उपायांनी विषाची तीव्रता कमी करता येते.
प्रथम साप चावलेली जखम स्वच्छ पाण्याने धुवा.
साप चावलेल्या व्यक्तीला धीर द्या.
साप चावलेल्या ठिकाणी दोरीने आवळून बांधावे.
वरील प्राथमिक उपचार केल्यास व्यक्तीला धीर मिळतो.
स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचाही औषध म्हणून वापर करता येतो.
तूप: साप चावलेल्या व्यक्तीला अर्धा कप शुद्ध तूप पाजून उलटी करण्याचा प्रयोग केला जातो. तसेच तुपाचे सेवन केल्यानंतर १०-१५ मिनिटांनंतर कोमट पाणी पाजा. नंतर उलटी करण्याचा प्रयत्न करावा.
तूरडाळ: तुरीचे मूळ चावून खाल्ल्याने सापाचे विष उतरते.
लसूण: सर्पदंश केलेल्या ठिकाणी लसूण वाटून लावा. याने त्वरित गुण येतो.
(सोशल मीडियावरून साभार)
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…