वशेषतः पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका जास्त असतो. अशात प्राथमिक वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी काही घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते. घरगुती उपायांनी विषाची तीव्रता कमी करता येते.
प्रथम साप चावलेली जखम स्वच्छ पाण्याने धुवा.
साप चावलेल्या व्यक्तीला धीर द्या.
साप चावलेल्या ठिकाणी दोरीने आवळून बांधावे.
वरील प्राथमिक उपचार केल्यास व्यक्तीला धीर मिळतो.
स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचाही औषध म्हणून वापर करता येतो.
तूप: साप चावलेल्या व्यक्तीला अर्धा कप शुद्ध तूप पाजून उलटी करण्याचा प्रयोग केला जातो. तसेच तुपाचे सेवन केल्यानंतर १०-१५ मिनिटांनंतर कोमट पाणी पाजा. नंतर उलटी करण्याचा प्रयत्न करावा.
तूरडाळ: तुरीचे मूळ चावून खाल्ल्याने सापाचे विष उतरते.
लसूण: सर्पदंश केलेल्या ठिकाणी लसूण वाटून लावा. याने त्वरित गुण येतो.
(सोशल मीडियावरून साभार)
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…
महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…