शांत झोप
रात्री झोप न येणे ही आज मोठी समस्या झालेली आहे. शांत झोप न लागल्याने अनेक आजार आणि समस्या उद्भवतात. पण झोप न येण्या मागे जशी बाह्य कारणे आहेत तशीच. अंतर्गत कारण ही आहेत त्यांच्या मुळाशी पाठपुरावा केला तर ही समस्या सोडवता येते.झोप चांगली येण्यासाठी शरीरात झिंक, आणि मँग्नेशियमची गरज असते तशीच इतर छोट्या घटकांची गरज असतेत्यांच संतुलन साधल गेलं की झोप ही येतेच.कारण हे घटक सेरिटोनीक हार्मोनचा स्तर वाढवून गाढ झोप आणतात. अनेक जण हे घटक न विचारात घेता अनेक उपाययोजना सांगत बसतात. यामुळेच मग आळस,थकवा,निरुत्साह या गोष्टी दिवसभर जाणवायला लागतात.
घरगुती उपाययोजना
१)सुर्यफुलाच बीज,खसखस,५० ग्रँम प्रत्येकी आणि आक्रोड शंभर ग्रँम एकत्र करून चुर्ण कराव ते दूधात एक चमचा दूध व किंचीत जायफळ उगाळून मिक्स करुन प्या झोप येते.
२)ब्राम्हीचुर्ण व अश्वगंधा चुर्ण एकत्र करून ही झोप येते.
३)झोपण्यापूर्वी केळ, जायफळ,दूध एकत्र करून घ्या झोप येईल.
४)डोके,तळवे,यांच माँलीश करा.
५)गाईच्या तुपाचे थेंब नाकात टाका शांतपणे झोप येईल.
६)रात्री झोपताना दोन केळी घेणे.
७)झोपताना गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण घेणे.
८)एक तिळाचा लाडू सकाळी संध्याकाळी घ्या.
९)शेगदाणा चिक्की खावी.रोज ऐक.
१०)खजूराच्या बिया काढून एक कप दूधात घेणे.
११)एक कप गरमपाण्यात अर्धा लिंबाचा रस,मध एक चमचा, सुंठ एक चमचा घ्या.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील ‘जेन-झी संवाद’ कार्यक्रमावर जोरदार…
मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
कापूर आणि लिंबू किती उपयुक्त आहेत. दिवसातून एकदा तरी हा सोपा उपाय करून पहा, तुम्हाला…
सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोगा चल पद्धतीचा चांगला व्यायाम कोणता, असं जर आरोग्यतज्ज्ञांना विचारलं…
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून, महापालिका रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी…
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की…