आरोग्य

दाढ दुखतं असल्यास ‘हा’ उपाय करा- १५ मिनिटांत दुखणं थांबेल

दात दुखीचा त्रास अनेकजणांना होतो. थंड- गरम पदार्थ खाण्यात आले तर दात ठणकू लागतात.

दाढा ठणकायला लागल्या किंवा हिरड्या दुखायला लागल्या तर लगेच काही जण औषधं- गोळ्या घेऊन मोकळे होतात.

पण त्यापेक्षा हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहिला तर काही मिनिटांतच दातदुखी कमी होऊ शकते.

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडी मिरेपूड घ्या.

२ ते ३ लवंग थोड्या भाजून घ्या आणि नंतर त्या थोड्या कुटून घ्या. मिरेपूड आणि लवंग एकत्र करा. त्यांच्यामध्ये असणारे ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टी फंगल गुणधर्म दाढेचं दुखणं कमी करण्यासाठी मदत करतात.

 

आता लवंग आणि मिरेपूड यांच्यात थोडं मोहरीचं तेल घाला आणि त्यांची पेस्ट करा. ही पेस्ट दुखऱ्या दाढेवर, हिरड्यांवर लावा.

१० ते १५ मिनीटांसाठी ती तशीच ठेवा. तोपर्यंत काहीही खाऊ नका. २० मिनिटांनी तोंडातलं पाणी थुंकून टाका. हिरड्या, दाढांना लगेच आराम मिळेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…

8 तास ago

शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…

8 तास ago

शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…

11 तास ago

पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट

मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…

11 तास ago

शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…

11 तास ago

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; ‘उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला’ – सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…

11 तास ago