वृद्धापकाळाने सांधेदुखीचा असह्य त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश करण्याने गुण येतो.
पायात काटात रुतला असेल किंवा काच शिरली असेल तर मोहरीच्या पिठामध्ये तूप किंवा मध एकत्र करून मिश्रण चांगले फेटून ते या ठिकाणी लावावे.
शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी ६ ग्रॅम वाटलेली मोहरी आणि ६ ग्रॅम मीठ गरम पाण्यात घालून प्यायला द्यावे.यामुळे उलट्या होऊन पोटातील विष बाहेर पडतं.
रांजणवडीचा त्रास होत असल्यास मोहरीचे पीठ ताकात मिसळून लावावे. मात्र याचा अंश डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
मोहरी कोड, खरूज आणि पोटातील जंतांवर गुणकारी ठरते.
मोहरी अत्याधिक उष्ण आहे. त्यामुळे अतिरिक्तसेवन केल्यास आतड्याचे, जठराचे नुकसान होण्याची शक्यता असते.
भूक वाढवण्यासाठी आणि अन्न पचनासाठी मोहरी उपयुक्त ठरते.
संधिवातावर गंधकाचे फूल आणि मोहरीचे पीठ यांचे समान मिश्रण करून मिसळावे व दिवसातून बरॅच वेळा घ्यावे व नंतर ओव्याचा अर्क पाण्यात मिसळून ते प्यावे.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…