त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाब पाणी महत्वाचे आहे. कारण गुलाब पाण्याच्या वापराने आपण त्वचेला अधिक ताजेतवाने ठेवू शकतो. याचा वापर फेस मास्क सह, टोनर म्हणून त्वचा स्वच्छ करण्यासाठी केला जातो, जे त्वचेला फायदा देतो. गुलाब पाणी घरातच तयार केले तर अधिकच उत्तम.
कृती
सर्वप्रथम ताजे गुलाबाचे फुलं घ्या. पाकळ्या वेगळ्या करा. स्वच्छ पाण्याने गुलाबाच्या पाकळ्या धुऊन घ्या.
एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
या गरम पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या घालून, उकळवून घ्या. या पाकळ्या पांढऱ्या रंगाच्या होतील.
हे पाणी गाळून आणि स्वच्छ बाटलीत भरून ठेवा. आपण हे फ्रीज मध्ये देखील ठेवू शकता.
बनवलेले गुलाब पाणी हे सौंदर्याची काळजी घेण्यासाठी वापरू शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…
मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…