त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाब पाणी महत्वाचे आहे. कारण गुलाब पाण्याच्या वापराने आपण त्वचेला अधिक ताजेतवाने ठेवू शकतो. याचा वापर फेस मास्क सह, टोनर म्हणून त्वचा स्वच्छ करण्यासाठी केला जातो, जे त्वचेला फायदा देतो. गुलाब पाणी घरातच तयार केले तर अधिकच उत्तम.
कृती
सर्वप्रथम ताजे गुलाबाचे फुलं घ्या. पाकळ्या वेगळ्या करा. स्वच्छ पाण्याने गुलाबाच्या पाकळ्या धुऊन घ्या.
एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
या गरम पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या घालून, उकळवून घ्या. या पाकळ्या पांढऱ्या रंगाच्या होतील.
हे पाणी गाळून आणि स्वच्छ बाटलीत भरून ठेवा. आपण हे फ्रीज मध्ये देखील ठेवू शकता.
बनवलेले गुलाब पाणी हे सौंदर्याची काळजी घेण्यासाठी वापरू शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…
शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…