आरोग्य

तुमची झोपण्याची पद्धत चुकतेय म्हणून होते रोज छातीत जळजळ

बऱ्याच लोकांना काही खाल्ल्यावर लगेच छातीत जळजळ होण्याची समस्या होते. याला हार्टबर्न किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स असं म्हणतात. ही एक कॉमन समस्या आहे. पण वेळीच यावर उपाय करणं गरजेचं असतं. कारण नंतर इतरही काही समस्या होण्याचा धोका असतो. अनेकदा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे ही समस्या होते. पण अनेकांना हे माहीत नाही की, तुमच्या झोपेच्या पद्धतीमुळेही अनेकदा छातीत जळजळ होऊ लागते.

काय आहे अ‍ॅसिड रिफ्लक्स

अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा हार्टबर्न पचनासंबंधी एक समस्या आहे. यात जे अ‍ॅसिड आपलं अन्न पचवण्यासाठी असतं, ते अन्ननलिकेतून आपल्या गळ्यापर्यंत येतं. ज्यामुळे जळजळ होऊ लागते.

अ‍ॅसिड रिफ्लक्सची लक्षणं

पोटातील अ‍ॅसिड गळ्यापर्यंत येणं

घशात आंबटपणा जाणवणं

छातीत किंवा गळ्यात जळजळ

अन्न गिळण्यास समस्या

छातीत किंवा घशात का होते जळजळ

आपण जे खातो ते अन्न पचवण्यासाठी पोटात काही अ‍ॅसिड रिलीज होता. जेव्हा अन्न अन्ननलिकेतून पोटाकडे जाऊ लागतं तेव्हा इसोफेजिअल स्फिंक्चर नावाचा एक वॉल्व उघडला जातो आणि अन्न पोटात पोहोचतं. जेव्हा अ‍ॅसिडचं प्रमाण अधिक असतं, तेव्हा ते अन्ननलिकेतून घशात परत येतं, ज्यामुळे हार्टबर्नची समस्या होते.

कसं झोपल्यानं होते समस्या

छातीत किंवा घशात जळजळ होत असेल तर याचा संबंध तुमच्या स्लीपिंग पोश्चरसोबतही आहे. जर तुम्ही रात्री पोट किंवा पाठीवर झोपत असाल तर यानं अ‍ॅसिड रिफ्लक्सची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, एका कुसेवर झोपावं. जेणेकरून ही समस्या होणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा…

53 मिनिटे ago

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

3 तास ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

3 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

3 तास ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

4 तास ago

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…

4 तास ago