आरोग्य

पायांमध्ये असतं दुसरं ‘हृदय’, जास्तीत जास्त लोकांना नसतं माहीत याचं कार्य; आता जाणून घ्या…

पोटऱ्या म्हणजे दुसर हृदय

छातीतील हृदय रक्त पायांकडे पाठवत. पण पायांच्या वर रक्त पोटऱ्यांमधील स्नायूंद्वारे फेकल जातं. या कार्यामुळेच याला शरीरातील दुसर हृदय म्हटलं जात. पण ही क्रिया कशी होते हे तुम्हाला माहीत नसेल.

आकुंचन पावल्यावर पंप करत

शरीराची रचना अशी आहे की, जेव्हा पोटऱ्या आकुंचन पावतात, तेव्हा त्या रक्त परत वरच्या भागाकडे फेकतात. तुम्ही जितके वेळेस उभे राहता किंवा चालता तेव्हा पोटऱ्या आकुंचन पावतात आणि नंतर रिलॅक्स होतात.

हार्ट अटॅकपासून बचाव

जेव्हा पोटऱ्या हेल्दी राहतात आणि वेळोवेळी आकुंचन पावतात तेव्हा रक्त आरामात हृदयापर्यंत पोहोचतं. यामुळे हृदयाला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि त्यावर जास्त दबावही पडत नाही. प्रेशर कमी झाल्याने हृदय चांगलं काम करतं आणि मसल्स हेल्दी राहतात. आरामात रक्त पोहोचत असल्याने हार्ट अटॅक, हार्ट फेलिअर किंवा हार्ट डिजीजचा धोका कमी राहतो.

पोटऱ्या कस करतात काम

चालल्याने किंवा उभे राहिल्याने पोटऱ्या रक्त पंप करतात. त्यामुळे हृदयरोग किंवा हार्ट अटॅकचा धोका कमी राहतो. याच कारणाने एक्सपर्ट नियमितपणे चालण्याचा सल्ला देतात. जेणेकरून ब्लड सर्कुलेशन सुरळीत रहातं आणि हृदयावर दबाव पडू नये.

बसून राहिल्याने होते समस्या

जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसून राहता तेव्हा पोटऱ्या रिलॅक्स होतात. यादरम्यान त्या ब्लड पंप करत नाहीत. ज्यामुळे पायांमध्ये वेदना, सूज किंवा रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते. याचा हृदयावरही प्रभाव पडतो.

केवळ एक्सरसाईज पुरेशी नाही

जर तुम्ही विचार करत असाल की, दिवसातून एक तास एक्सरसाईज करणं पुरेसं आहे. तर तुम्ही चुकीचा विचार करताय. तुम्ही दिवसभर वेळोवेळी पायांचा वापर केला पाहिजे. ज्यामुळे दिवसभर हृदयाला आराम मिळतो. प्रयत्न करा की, एकाच जागेवर एकसारखं अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बसू नये.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

1 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

6 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

6 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

6 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

7 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; धीरेंद्र शास्त्रीविरोधात संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…

7 तास ago