महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची खास भेट, डिसेंबर-जानेवारीचा हप्ता जमा होणार

योजनेच्या लाभाची तारीख

डिसेंबर आणि जानेवारीचे ₹3000 (₹1500+₹1500)

मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील.

हिवाळी अधिवेशनानंतर अधिकृत आदेश निघतील.

कधी मिळणार पैसे

आता नवीन सरकार सत्तेत आल्यावर, महिलांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन *मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) एकदम पैसे जमा करण्यात येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

एप्रिलपासून दरमहा ₹2100 नियमित मिळणार.

आत्तासाठी डिसेंबरचे ₹1500 लवकर मिळावे, अशी मागणी महिलांनी केली आहे.

अर्ज प्रक्रिया व अडचणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख होती १५ ऑक्टोबर.

मात्र निवडणुकीमुळे अर्जांची छाननी थांबली होती.

आता छाननी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांची यादी तयार होत आहे.

अर्ज मंजूर झालेल्या महिलांना लवकरच फायदे मिळणार.

लाडक्या बहिणींनो, तयार राहा

मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर दोन महिन्यांचा लाभ तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तुम्ही पात्र असाल तर लवकरच याचा आनंद घ्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

15 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

18 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

18 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

18 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

20 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

20 तास ago