महाराष्ट्र

छ. संभाजीनगरमध्ये आता व्यवसाय परवाना बंधनकारक; परवाना नसेल तर दंडात्मक करवाई

संभाजीनगर: दुकान / व्यवसाय चालवता का तर मग लगेच परवाना घ्या! कारण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आदेशानुसार, आता प्रत्येक दुकान, कार्यालय, सेवा-उद्योग चालवणाऱ्यांना व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे.

परवाना नसल्यास काय होऊ शकते

व्यवसाय बंद करण्याची कारवाई

दंडात्मक कार्यवाही

कायदेशीर गुन्हा नोंद

कोणकोणाला परवाना आवश्यक आहे

किराणा, भाजीपाला, कपडे दुकान

मेडिकल, सायबर कॅफे, सलून

कार्यालये, सर्व्हिस सेंटर, हॉटेल्स

लघुउद्योग, वर्कशॉप, शोरूम्स

कोणताही व्यवसाय – लहान असो की मोठा

परवाना मिळवण्यासाठी काय करावे 

महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा किंवा संबंधित विभागाच्या कार्यालयात संपर्क करा

आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा

शुल्क ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष जमा करा

तुमचा व्यवसाय कायदेशीरपणे नोंदवा

वेळेत शुल्क न भरल्यास

अतिरिक्त विलंब शुल्क आकारले जाईल

परवाना न घेतल्यास व्यवसायावर दंडात्मक कारवाई

महत्वाचे

सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता आणि नागरी सुविधा लक्षात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 313, 376, 377, 378 आणि 386 अंतर्गत दुकान परवाना / व्यवसाय परवाना घेणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

9 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

9 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

9 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

9 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

9 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

9 तास ago