महाराष्ट्र

२७ मंडळांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, सर्वाधिक पावसाचा मारा कोणत्या जिल्ह्यात

संभाजीनगर: पावसाळा अजून सुरूही झाला नाही, पण मॉन्सूनपूर्व वादळी पावसाने मराठवाड्यात दमदार हजेरी लावली आहे! बुधवारी (ता. २१) रात्री आलेल्या पावसाने मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांतील २७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक पावसाचा मारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाची नोंद

फुलंब्री, आळंद – ८९.२५ मिमी

सिल्लोड, निल्लोड – ८७.७५ मिमी

सिल्लोड मंडळ – ८६.५० मिमी

फुलंब्री, वडोदबाजार – ८३ मिमी

गंगापूर, वाळूज – ६७ मिमी

उस्मानपुरा – ६७.७५ मिमी

कन्नड, पिशोर – ८०.२५ मिमी

फुलंब्री, पीरबावडा – ७६.५० मिमी

बाबरा – ६९.५० मिमी

जालना जिल्हा

भोकरदन, अन्वा – ८०.५० मिमी

जाफ्राबाद, वरुड – ६९ मिमी

घनसांगवी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, अंतरवली – प्रत्येकी ६७ मिमी

लातूर जिल्हा

औसा, मातोळा – ८१ मिमी

उजनी – ६९.५० मिमी

निलंगा, औराद – ८२.२५ मिमी

कासार बालकुंदा, कासारशिरसी – सुमारे ६९ मिमी

धाराशिव जिल्हा:

उमरगा, मुळज, उमरगा मंडळ – प्रत्येकी ६८.७५ मिमी

धाराशिव शहर – ७०.७५ मिमी

बेंबळी, पाडोळी, केशेगाव – प्रत्येकी ६९.५० मिमी

जागजी – ७८ मिमी

लोहारा, माकणी – ८१ मिमी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

2 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

2 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

2 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

2 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

2 तास ago