महाराष्ट्र

हेल्मेट झाले सक्तीचे; दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट अनिवार्य

वाहतूक सुरक्षेसाठी मोठा निर्णय

आता दुचाकी चालक आणि सहप्रवासी दोघांनीही हेल्मेट घालणे अनिवार्य केले आहे.वाहतूक विभागाने हा कठोर नियम लागू केला असून अपघातांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

कारवाई दोघांवर होणार

विना हेल्मेट पकडल्यास चालक आणि सहप्रवासी यांच्यावर स्वतंत्र दंड ई-चलन प्रणालीत सुधारणा करून सहप्रवाशांवरही दंड आकारण्यासाठी तयारी पूर्ण.

का घेतला निर्णय

अपघातांमध्ये विना हेल्मेट झालेल्या *मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ* झाली आहे.  विशेषतः दुचाकी अपघातांमध्ये जीव गमावणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

दंड किती असेल

हेल्मेट न घातल्यास दंड दोघांवरही समान असेल. दंडाची रक्कम वाढवण्याबाबत विचार सुरू आहे. हेल्मेट वापराबाबत महत्त्वाची माहिती

हेल्मेटचे आयुष्य किती

ब्रँडेड हेल्मेट टिकाऊ असते. अपघातामुळे आतील भाग खराब झाला तर लगेच बदलावे. वायजर खराब झाल्यास ते बदलून नवे घालावे, कारण अस्पष्ट वायजर अपघातास कारणीभूत होऊ शकते.

नॉन-ब्रँडेड हेल्मेट नको

नॉन-ब्रँडेड हेल्मेट 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे असेल तर ते सुरक्षित नाही.  आयएसआय मार्क असलेले हेल्मेटच वापरा हेल्मेटचे वायजर न तुटणारे व स्पष्ट दृष्टी देणारे असावे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

8 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

14 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago