मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलीय. मागील विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आहे, असं सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, ही योजना निवडणुकीपुरतीच होती आणि ती लवकरच बंद होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं.
‘लाडकी बहीण योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार आहे, असं ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो आहोत, ‘बहिणीला सक्षम करणे, हा आपला संकल्प आहे, असेही ते म्हणाले. अनेक लोकांना वाटायचं की निवडणुकीपुरतंच हे भाऊ पैसे देणार आहेत. पण आपण निवडणुकीनंतर ही योजना सुरू ठेवली. पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहणार आहे. योग्य वेळी या निधीमध्ये वाढ होणार हे ही आम्ही सांगतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…