युरीया खताबाबत मोदी सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई: देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. खतांचे अनुदान कमी होऊन खताची उपलब्धता वाढावी, यासाठी सरकारने नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना खत कंपन्यांना दिल्या आहेत. यामुळे शेतकरीऱ्यांचे पैसे वाचतील आणि भारत खताबाबत लवकर स्वयंपूर्ण होऊ शकेल असा सरकारचा दावा आहे. शिवाय सरकारवरीलही अनुदानाचा भार कमी होणार आहे.

नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना

मोदी सरकारने खत कंपन्यांना नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसे पत्र खत कंपन्यांच्या सीईओंना पाठवले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचून खताबाबत भारत स्वयंपूर्ण होईल..

नॅनो युरियावर केंद्र सरकारला कोणतेही अनुदान द्यावे लागत नाही. शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर सुरु केल्यास सरकारवरील अनुदानाचा भार कमी होईल. त्यामुळे खत कंपन्यांनी नॅनो युरियाची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन सरकारने केले आहे.

असे वाचणार पैसे…!

युरियाच्या गोणीची किंमत सरकारी अनुदानासह 266 रुपये आहे. मात्र, नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांचे प्रत्येक गोणीमागे 41 रुपये वाचणार आहेत. नॅनो युरियाची अर्ध्या बाटलीची किंमत साधारण 225 रुपये असू शकते, असे सांगण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

13 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

21 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

21 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

21 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

21 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

21 तास ago