महाराष्ट्र

आता रब्बी पीकविमासाठी घरबसल्या मोबाईलवरून करता येणार अर्ज

औरंगाबाद: रब्बी हंगाम पीकविमा भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. शासनाच्या PMFBY या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सीएससी किंवा फार्मर कॉर्नर या दोन माध्यमातून अर्ज करू शकतात. तसेच तुम्ही तुमच्या मोबाइलवरूनही पीकविमा अर्ज करू शकतात. यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे.

मोबाईलवरून अर्ज कसा करावा…

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर PMFBY Crop insurance नावाचे अँप डाऊनलोड करायचे आहे. हे अँप डाउनलोड केल्यानंतर सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचे आहे. मोबाईल नंबर आलेला ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन होईल. पहिली विंडो ओपन होईल, यात PMFBY insurance नावाच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर सर्वात प्रथम राज्य, हंगाम, योजेनचे नाव, योजनेचे वर्ष निवडायचे आहे. वरील पर्याय निवडल्यांनंतर सेव्ह आणि सबमिटवर क्लिक करायच आहे. यानंतर बँकेचे डिटेल्स व्यवस्थित भरायचे आहेत. जसे की, बँकेचे नाव, खाते नंबर इत्यादी. यानंतर शेतकऱ्याची माहिती आधार कार्डवर असलेल्या नावाप्रमाणे भरायची आहे. यात नाव, पत्ता इत्यादी. पुढच्या विंडोमध्ये जिल्हा, तालुका, तहसील, गाव माहिती भरायची आहे. यानंतर पिकाची माहिती भरायची आहे. जसे की, पिकाचे नाव, लागवड तारीख, सर्व्हे नंबर, खाते नंबर, मालकी हक्क इत्यादी. हे सर्व भरल्यानंतर जर तुम्ही या आधी पीक विमा भरला असेल तर पूर्वीची माहिती दाखवली जाईल. ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे. यानंतर कागदपत्रे उपलोड करणे बंधनकारक आहे. जसे की, आधारकार्ड, सातबारा, बँकेचे पासबुक आणि पीक पेरा प्रमाणपत्र. यानंतर पुढील विंडोमध्ये थेट पेमेंट करण्याचा पर्याय येईल. आपण ऑनलाईन पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर पुढील विंडोमध्ये संपूर्ण माहिती भरल्याची पावती दिसेल. ती तुम्हाला डाऊनलोड करता येईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा…

10 मिनिटे ago

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…

3 तास ago

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

5 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

5 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

5 तास ago

हाताच्या बोटांमध्ये आपले आरोग्य…

1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू…

5 तास ago