महाराष्ट्र

लेकाच्या मृत्यूबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले

नाना पाटेकर यांचा मोठा मुलगा दुर्वासा अडीच वर्षांचा असताना गेला. डोळ्यांच्या समस्येमुळे मुलाचं जगणं कठीण होतं, तरी नाना पाटेकर लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिले.

अभिनेते नाना पाटेकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात एक वेगळीच छाप पाडली आहे. ते त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच स्पष्ट बोलताना पहायला मिळतात. यावेळी त्यांनी त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक भाष्य केले. नाना पाटेकर यांनी सांगितलं की, ‘माझ्या मोठ्या मुलाला डोळ्याची समस्या होती. त्याला काही दिसत नव्हतं. तो काही पाहू शकतच नव्हतं. जेव्हा मी त्याला पाहिलं त्यावेळी मी असा विचार केला की, लोक काय विचार करतील. मी माझ्या मुलाचा विचारच केला नाही.

पुढे बोलताना नाना म्हणाले की, ‘मला माझ्या मुलाचा तिरस्कार वाटू लागला होता. जेव्हा जेव्हा मी त्याला पाहायचो, त्यावेळी नानाच्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील असं वाटायचं. पण मी कधीच त्याला काय वाटतं, तो काय विचार करतो याचा कधी विचारच नाही केला. मी फक्त लोक काय म्हणतील याचं विचारात राहिलो.’

मुलाबद्दल सांगताना नाना म्हणाले की, ‘माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील याचा विचार मी करत बसलो पण त्याला काय वाटतय हे मी पाहिलच नाही. माझ्या मुलाचं नाव दुर्वासा होतं. त्याने आमच्यासोबत फक्त अडीच वर्ष घालवली. प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी निश्चित असतात. कदाचित त्याचा तेवढाच काळ असेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…

3 तास ago

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…

4 तास ago

हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप

बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…

4 तास ago

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…

4 तास ago

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

18 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

18 तास ago