महाराष्ट्र

OYO मध्ये अविवाहित जोडप्यांना No एन्ट्री कारण काय? जाणून घ्या…

OYO हॉटेल्सने त्यांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता अविवाहित जोडप्यांना OYO हॉटेल्समध्ये चेक-इन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Oyo नेमका असा निर्णय का घेतला

2013 पासून सुरू झालेल्या OYO ने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातून सुरू झालेला हा नवीन नियम लवकरच संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. यामुळे अनेक प्रश्न उभे राहत असून OYO आपली ओळख बदलण्याचा प्रयत्न करतंय.

कंपनीची भूमिका

OYO च्या उत्तर भारत क्षेत्र प्रमुख पावस शर्मा यांनी सांगितलं की, “आम्ही लोकांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो, पण ज्या भागात आमचा व्यवसाय आहे, तिथल्या कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे.

नवीन नियमांनुसार, ग्राहकांना OYO मध्ये बुकिंगसाठी *लग्नाचा पुरावा द्यावा लागणार आहे.

OYO चा उद्देश

नवीन नियमांमुळे OYO हॉटेल्स आता कुटुंब, व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी आणि एकटे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित आणि जबाबदार सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. ग्राहकांचा विश्वास वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचं दिसतं.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय

या निर्णयामुळे सोशल मीडियावर मिम्स आणि चर्चांचा पूर आला आहे.लोलकांचे मत वेगवेगळे असले तरी, OYO च्या या धोरणाकडे एक महत्त्वाचा बदल म्हणून पाहिले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट; विरोधकांनी संसदेत चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले, तरी काँग्रेसकडून राजकारण सुरूच; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून उबाठावरही निशाणा नवी दिल्ली:…

16 सेकंद ago

शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा…

1 तास ago

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…

4 तास ago

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

6 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

6 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

6 तास ago