OYO हॉटेल्सने त्यांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता अविवाहित जोडप्यांना OYO हॉटेल्समध्ये चेक-इन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Oyo नेमका असा निर्णय का घेतला
2013 पासून सुरू झालेल्या OYO ने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातून सुरू झालेला हा नवीन नियम लवकरच संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. यामुळे अनेक प्रश्न उभे राहत असून OYO आपली ओळख बदलण्याचा प्रयत्न करतंय.
कंपनीची भूमिका
OYO च्या उत्तर भारत क्षेत्र प्रमुख पावस शर्मा यांनी सांगितलं की, “आम्ही लोकांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो, पण ज्या भागात आमचा व्यवसाय आहे, तिथल्या कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे.
नवीन नियमांनुसार, ग्राहकांना OYO मध्ये बुकिंगसाठी *लग्नाचा पुरावा द्यावा लागणार आहे.
OYO चा उद्देश
नवीन नियमांमुळे OYO हॉटेल्स आता कुटुंब, व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी आणि एकटे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित आणि जबाबदार सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. ग्राहकांचा विश्वास वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचं दिसतं.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय
या निर्णयामुळे सोशल मीडियावर मिम्स आणि चर्चांचा पूर आला आहे.लोलकांचे मत वेगवेगळे असले तरी, OYO च्या या धोरणाकडे एक महत्त्वाचा बदल म्हणून पाहिले जात आहे.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…