Issue

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन जीआर काढण्याच्या तयारीत

मुंबई: ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अन्न-पाणी त्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. दरम्यान,…

10 महिने ago

बेरोजगारीच्या प्रश्नावर २५ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा.

मुंबई: राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल २.५ लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही. लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार…

10 महिने ago

विद्यार्थी स्कुल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करावी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई: शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना राज्य शासनाकडून दिलासा…

10 महिने ago

इस्लामपूरच्या नामांतराच्या विषयाबाबत जयंतराव पाटील यांनी शिष्टमंडळासह घेतली राज्यपालांची भेट

'ईश्वरपूर' नामांतर करताना 'उरूण'चाही समावेश व्हावा यासाठी शासनाला निर्देश द्यावेत; जयंतराव पाटील यांची राज्यपालांकडे मागणी मुंबई: इस्लामपूरच्या नामांतराच्या विषयाबाबत राष्ट्रवादी…

10 महिने ago

मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठीजे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा; मनोज जरांगे

मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात…

11 महिने ago

रोजगाराचा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे, युवकांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढेल

पुण्यात काँग्रेसचा 'रोजगार सत्याग्रह' यशस्वी, अभियंता भरतीसाठी २७ जिल्ह्यांतील युवकांचा सहभाग पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी…

11 महिने ago

कोकाटेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नाबद्दल रोहित पवार अजितदादांना करणार ही विनंती

मुंबई: विधीमंडळाच्या सभागृहात ऑनलाइन रमी खेळताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ते पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादी…

11 महिने ago

जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल; हर्षवर्धन सपकाळ

परभणी: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु…

1 वर्ष ago

घोड धरणाचा पाणी प्रश्न पेटणार…? साकळाई उपसा योजनेस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणाचा पाणी प्रश्न भविष्यात पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले असुन या धरणातुन…

1 वर्ष ago

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न मोठा असताना निधीची तरतूद कमी

मुंबई: पुरोगामी महाराष्ट्रात महिलाना आता सुरक्षेसाठी झगडावं लागत आहे, अशा वेळी महिला सुरक्षेसाठी तुटपुंजी तरतूद सरकारने केली यावर काँग्रेस विधी…

1 वर्ष ago