पुणे: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम…
मुंबई: खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मंत्री माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा फडणवीस सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही? मुंबई: सातारा जिल्ह्यातील सावळी गावात एमडी…
मुंबई: निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते…
मुंबई: बडतर्फ वादग्रस्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आता श्रीमती खेडकर हिला…
जेवण केल्यानंतर अनेकदा अनेकांना छातीत जळजळ होते. ज्याला हार्टबर्न किंवा अॅसिड रिफ्लक्स म्हटलं जातं. छातीत जळजळ होत असल्यानं अस्वस्थ जाणवतं…
मुंबई: केंद्र सरकारची स्वामित्व योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी मालमत्ता हक्क निश्चित करणारी महत्त्वाची योजना आहे. २७ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांतील…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची बीड जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी सभा संपन्न झाली आहे या सभेमध्ये संबोधित करताना…
मुंबई: कंत्राटी पोलीस भरती या विषयावर गंभीर मुद्दे मांडले आहेत. एकीकडे आपण कंत्राटी कामगार हितासाठी काय करता येईल यावर विचार…
मुंबई: भाटी गावातील १०० वर्षांपेक्षाही जास्त काळ जुनी असलेली हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी शासन न्यायालयात जातं ही शरमेची बाब आहे, अशी…