फुलगाव सैनिकी शाळा प्रकरणात उपसभापती नीलम गोऱ्हे यांची दखल; रस्ता कामाला स्थगितीचे निर्देश

पुणे: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तत्काळ दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामास त्वरित स्थगिती देऊन अधिकृत संयुक्त मोजणी करूनच पुढील निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. फुलगाव येथील लोकसेवा […]

अधिक वाचा..

खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय; याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी; सुनिल तटकरे

मुंबई: खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी (SIT) स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना केली. खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा निषेध व्यक्त करत तपास यंत्रणांनी शीर्घगतीने […]

अधिक वाचा..

सातारा जिल्ह्यातील एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

मंत्री माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा फडणवीस सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही? मुंबई: सातारा जिल्ह्यातील सावळी गावात एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना मुंबई क्राईम ब्रँचने उघड केला पण फडणवीस सरकार हे प्रकरण गांभिर्याने घेत नाही. एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना असल्याचे उघड झाले असताना अद्याप यामागील खऱ्या सुत्रधारावर कारवाई केलेली नाही. या सावळी गावाजवळच उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

इंडिया आघाडीत नव्या पक्षाच्या सहभागाचा मुद्दा इंडिया आघाडीचा, मनसेचा अद्याप प्रस्ताव नसल्याने भाष्य करण्याचा प्रश्न नाही

मुंबई: निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले होते, त्यामुळे कोणी काही […]

अधिक वाचा..

महसूल विभागाचा दणका! वादग्रस्त पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात

मुंबई: बडतर्फ वादग्रस्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आता श्रीमती खेडकर हिला महसूल विभागाने दणका दिला आहे. या दणक्याने खेडकर हिची नियुक्तीच कायमची रद्द होऊ शकते. वादग्रस्त पूजा खेडकर हिला प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथे नियुक्ती देण्यात आली होती. या ठिकाणी त्या बीएमडब्ल्यू या महागड्या गाडीतून कार्यालयात […]

अधिक वाचा..

काहीही खाल्लं तरी छातीत जळजळ होते, लगेच करा हे सोपे उपाय झटक्यात मिळेल आराम…

जेवण केल्यानंतर अनेकदा अनेकांना छातीत जळजळ होते. ज्याला हार्टबर्न किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स म्हटलं जातं. छातीत जळजळ होत असल्यानं अस्वस्थ जाणवतं आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. मुळात छातीत जळजळ तेव्हा होते, तेव्हा पोटात अ‍ॅसिड अन्ननलिकेत परत जातं. जास्तकरून मसालेदार, तळलेले-भाजलेले किंवा जास्त आंबट पदार्थ खाल्ल्यास ही समस्या होते. त्याशिवाय जास्त खाणं किंवा घाईघाईनं खाल्ल्यास सुद्धा […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित जमीन होणार मालकी हक्काची; ‘स्वामित्व’ योजनेचा उद्या शुभारंभ

मुंबई: केंद्र सरकारची स्वामित्व योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी मालमत्ता हक्क निश्चित करणारी महत्त्वाची योजना आहे. २७ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांतील ३०,५१५ गावांमध्ये या योजनेचा शुभारंभ झाला आहे. स्वामित्व योजनेची उद्दिष्टे गावांमधील मालमत्तांची स्पष्टता निर्माण करणे. डिजिटल प्रॉपर्टी कार्डद्वारे मालमत्ता व्यवस्थापन सुलभ करणे. शेतकरी व ग्रामीण नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. मालमत्तेसंबंधी वाद मिटवून सामाजिक सलोखा निर्माण […]

अधिक वाचा..

आता काहीही किंमत मोजावी लागली तरी माघार घ्यायची नाही…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची बीड जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी सभा संपन्न झाली आहे या सभेमध्ये संबोधित करताना साहेब म्हणाले की आता वेळ आलेलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत […]

अधिक वाचा..

कंत्राटी पोलीस भरती हा विषय गंभीर; उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे  

मुंबई: कंत्राटी पोलीस भरती या विषयावर गंभीर मुद्दे  मांडले आहेत. एकीकडे आपण कंत्राटी कामगार हितासाठी काय करता येईल यावर विचार व काम  करतोय. यावर सरकरने सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे. याबाबत सभागृहात चर्चा करावी, असे निर्देश उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी दिले. आज नियम २८९ अनव्ये कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]

अधिक वाचा..

भाटी गावातील जूनी हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी शासन न्यायालयात जात ही शरमेची बाब…

मुंबई: भाटी गावातील १०० वर्षांपेक्षाही जास्त काळ जुनी असलेली हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी शासन न्यायालयात जातं ही शरमेची बाब आहे, अशी भूमिका मांडत शासनाने याबाबतीत सविस्तर खुलासा करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली. आमदार अस्लम शेख याबाबत बोलताना म्हणाले, मालाड- पश्चिम, भाटी कोळ्यावाड्यात १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी हिंदू स्मशानभूमी आहे. १९५५ साली मालमत्ता पत्रक […]

अधिक वाचा..