गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा…

3 वर्षे ago

मुंबई: विविध क्षेत्रांतील गुणवत्तेत राज्य देशात अग्रस्थानी असून यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. भारतातील याच गुणवत्तेच्या आधारे आपला देश भविष्यात…

मोठी बातमी! औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारची मंजूरी…

3 वर्षे ago

शिंदे-फडणवीस सरकारला मोठे यश... औरंगाबाद: महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारने…

गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात!

3 वर्षे ago

घटना अतिशय दुर्दैवी, श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचा खुलासा... कोल्हापूर: श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सावा दरम्यान…

महिलांनी नारळ का फोडू नये? हिंदू धर्माचे हे नियम जाणून घ्या?

3 वर्षे ago

औरंगाबाद: आपण नारळाला श्रीफळ म्हणतो, त्याला देवाचा दर्जा देतो, एवढंच काय तर पुजेसाठी देखील आपण त्याला महत्वाचं मानतो, देवाजवळचा नारळ…

तलाठी भरतीची प्रक्रिया 15 मार्चपासून सुरू होईल

3 वर्षे ago

औरंगाबाद: राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली असून राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु…

पत्रकाराला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी…

3 वर्षे ago

एनयुजेमहाराष्ट्र व मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र निषेध व कठोर कारवाईची मागणी कोल्हापूर: कणेरी मठ येथे सुरू असलेल्या…

आमदार अस्लम शेख यांच्या दशकभराच्या प्रयत्नांना अखेर यश

3 वर्षे ago

मढ-वर्सोवा पुलास महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची (MCZMA) मान्यता... मुंबई: बहुप्रतिक्षित मढ-वर्सोवा पुलास 'महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची (MCZMA)' नुकतीच…

देवीसिंह शेखावत यांच्या निधनाने काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता हरपल…

3 वर्षे ago

मुंबई: देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती व जेष्ठ काँग्रेस नेते देवीसिंह शेखावत यांच्या निधनाचे वृत्त मनाला वेदना…

युवावर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान

3 वर्षे ago

मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली. युवावर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील…

शिरूर तालुक्यात पानटपरीवर पानाचे पैसे दिले नाहीत म्हणत हाणामारी…

3 वर्षे ago

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात पानटपरीवर पानाचे पैसे दिले नाहीत म्हणत लोखंडी पाईप, दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत…