शिरुर तालुक्यात चोरट्यांचा मोर्चा आता शेतमालकडे, वखारीतून कांद्याची चोरी

4 वर्षे ago

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथील घरफोडी, कृषी पंप चोरी, केबल चोरी तसेच कृषीची दुकाने फुटलेली असून या…

व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन गरजेचे; रामदास थिटे

4 वर्षे ago

शिक्रापूर (शेरखान शेख): पंधरा ऑक्टोंबर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो.…

करंदी ग्रामपंचायतचा पुन्हा एकदा अजब ठराव

4 वर्षे ago

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी चुकीच्या पद्धतीने काही ठराव घेतलेले असताना त्याबाबतची चौकशी सुरु असताना आता…

तोतया पोलीस निरीक्षक म्हणून खेड पोलीस ठाण्यात रुबाब करणाऱ्यास अटक

4 वर्षे ago

शिक्रापूर (शेरखान शेख): खेड तालुक्यात मी पोलीस निरीक्षक असुन माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे फोनवरुन सांगुन पोलिसात तक्रार दाखल असलेल्या…

शिरुर तालुक्यातील तो नरभक्षक बिबटया अदयापही सापडेना

4 वर्षे ago

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील १९ वर्षीय पुजा नरवडे या युवतीवर हल्ला करुन ठार मारणारा नरभक्षक बिबटया ४…

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

4 वर्षे ago

मेष: मुलांच्या करिअरच्या चिंतेने थोडी पळापळ होऊ शकते. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे आणि घरात तुमच्यापेक्षा लहान सदस्यांचे सहकार्य मिळेल.…

अजित पवार यांच्या पत्नीने पैसे देण्याचा हट्ट का धरला?

4 वर्षे ago

पुणे: नेते, मंत्री किंवा पदाधिकारी हे अनेकदा सामाजिक जीवनात वावरत असतांना खरेदी करतांना दिसत नाही. तशी त्यांच्याकडे यंत्रणा कार्यरतच असते.…

आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत; जयंत पाटील

4 वर्षे ago

जळगाव: आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत आहे. आपण स्वाभिमान जपला म्हणून आपण ताठ मानेने लोकांच्या समोर जावू शकतो.…

बिबटयाच्या हल्ल्याच्या पार्श्वभुमिवर शेतीला दिवसा विज द्या; डॉ. अमोल कोल्हे

4 वर्षे ago

शिरुर (अरुणकुमार मोटे): जुन्नर वनविभाग अंतर्गत येणाऱ्या जुन्नर, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रात बिबट्याचे शेतकऱ्यांवरील वाढलेले हल्ले चिंताजनक आहेत.…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा…

4 वर्षे ago

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून अतिवृष्टीने शेतमालाचे प्रचंड नुकसान केले. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे…