MHADA लॉटरीत OBC वंचित? ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला सवाल

1 महिना ago

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा…

शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

1 महिना ago

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने…

जिल्हा स्तरापासून ग्राम स्तरापर्यंत संघटना बांधणी करण्यासाठी राज्यात काँग्रेसचे संघटन सृजन अभियान

1 महिना ago

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी संघटन सृजन अभियान हाती…

जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो

1 महिना ago

मुंबई: जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान महावीरांचा अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश आज अत्यंत…

महसूल अधिकाऱ्यांचे ‘महा’वसुल अभियान थांबवा!

1 महिना ago

मुंबई: जुन्नर-आंबेगाव उपविभागातील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने महसूल प्रशासनात मोठी…

दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे; सुनिल तटकरे

1 महिना ago

मुंबई: दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शिवशाही पुनर्वसन’ प्रकल्पाला बळकटी: एकनाथ शिंदे

1 महिना ago

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा पुढे नेत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न…

आंदोलनातून विधान परिषदेत; बच्चू कडूंची शिवसेनेत एंट्री, शिंदेंचा नवा राजकीय प्रयोग

1 महिना ago

नीलम गोऱ्हे यांनाही उमेदवारी; “कार्यकर्ता ते निर्णयकर्ता” मॉडेलची चाचणी मुंबई: आंदोलन करणाऱ्यांना सत्तेबाहेर ठेवण्याची पारंपरिक पद्धत मोडीत काढत उपमुख्यमंत्री Eknath…

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा; जयकुमार रावल

1 महिना ago

मुंबई: बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक…

बळीराजा कायद्यांसाठी नाही; कायदे बळीराजासाठीच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

1 महिना ago

नांदेड: “कायदे शेतकऱ्यांसाठी असतात; शेतकरी कायद्यांसाठी नसतो. काहींनी बळीराजाचा वापर करून त्याचाच बळी घेतला, पण आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ठोस निर्णय…