रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीमधुन लोखंडी बारची चोरी

3 वर्षे ago

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील कल्याणी टेक्नो फोर्स लिमिटेड या कंपनीच्या मोकळ्या…

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, प्रदूषण नियंत्रणाचा पहिला टप्पा तत्वता मंजूर

3 वर्षे ago

पुणे (प्रतिनिधी): इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या सुधारणा आराखड्यास राज्य सरकारच्या…

रांजणगाव गणपती येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तालुका कार्यकारिणी निवड संपन्न

3 वर्षे ago

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे):  रविवार (दि. ६ ऑगस्ट 2023 रोजी रांजणगाव गणपती येथील मारुती मंदिरामध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग…

राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू…

3 वर्षे ago

परभणी: महिलेला उपसरपंच पदाचा राजीनामा दे म्हणत सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांकडून झालेल्या मारहाणीत उपसरपंच महिलेच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ब्राह्मणगाव…

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध; छगन भुजबळ

3 वर्षे ago

नाशिक: नाशिक जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांचे…

बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची; नाना पटोले

3 वर्षे ago

मुंबई: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुजन समाजाचेही मोठे योगदान आहे पण आजची परिस्थिती वेगळी आहे, जे लोक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते…

राहुल गांधी हुकुमशाहीविरोधात इमानदारीने लढणारा नेता; नाना पटोले

3 वर्षे ago

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने बहाल केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहेच पण देशातील जनतेच्याही…

समाजात वाचनसंस्कृती किती रुळली त्यावर त्याच्या सांस्कृतिक पातळीची उंची  ठरते; खासदार शरद पवार

3 वर्षे ago

मुंबई: एखाद्या समाजात वाचनसंस्कृती किती रुळली आहे त्यावर त्याची सांस्कृतिक पातळी किती उंचीची ते ठरते" असे विचार संस्थेचे अध्यक्ष माजी…

आळंबीची भाजी असते आरोग्यदायी

3 वर्षे ago

आळंबी ही भाजी तशी अलीकडे जास्त लोकप्रिय झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ती आवडते. इतर भाज्यांच्या तुलनेत मश्रुममध्ये अधिक पोषक…

शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन

3 वर्षे ago

1) नारळ पाणी:-दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात…