महाराष्ट्र

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया…

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई एनआयए न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या…

9 महिने ago

अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मिळणार; मंत्री आदिती तटकरे

संभाजीनगर: राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत जाहीर…

9 महिने ago

बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार

बीड: दिवसेंदिवस बीडमध्ये गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधील आणखी एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बीडमधील एका…

9 महिने ago

मेजर रमेश उपाध्याय यांनी 17 वर्षात काय काय भोगलं

मुंबई: तब्बल 17 वर्षानंतर मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा निकाल अखेर समोर आला. हा निकाल या खटल्यात आरोपी राहिलेल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा होता.…

9 महिने ago

’13 दिवस टॉर्चर, 17 वर्षे अपमान! बॉम्बस्फोटातून निर्दोष मुक्तता झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आहेत तरी कोण?

मालेगाव: 17 वर्षांपूर्वी नाशिकच्या मालेगाव इथं झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकार गुरुवारी एनआयएच्या विशेष न्यायालयानं जाहीर केला. जिथं साध्वी प्रज्ञा सिंह,…

9 महिने ago

सलाम त्यांच्या कार्याला! ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

मुंबई: मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक हे आज निवृत्त झाले आहेत. दया नायक हे सहाय्यक पोलीस…

9 महिने ago

निर्दोष नव्हे तर पुराव्यांच्या अभावी सोडण्यात आलेले आरोपी, मालेगाव निकालानंतर कॉंग्रेसचा घणाघात

मुंबई: मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा जवळपास 17 वर्षांनी निकाल लागला. पुराव्यांअभावी या प्रकरणातील आरोपींची…

9 महिने ago

माणिकराव कोकाटेंचे ‘डिमोशन’, कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणेंकडे

मुंबई: विधानसभेत रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते बदलण्यात आलं आहे. कृषिखात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे.…

9 महिने ago

सोमनाथ सूर्यवंशीसाठी बाळासाहेबांनी सुप्रीम कोर्ट हादरवल

परभणी: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाने पुन्हा एकदा देशाच्या न्यायव्यवस्थेवर सर्वांचे लक्ष वेधले आहे. विजयबाई व्यंकट सूर्यवंशी यांच्या वतीने वंचित बहुजन…

9 महिने ago

रोजगाराचा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे, युवकांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढेल

पुण्यात काँग्रेसचा 'रोजगार सत्याग्रह' यशस्वी, अभियंता भरतीसाठी २७ जिल्ह्यांतील युवकांचा सहभाग पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी…

9 महिने ago