महाराष्ट्र

अशोक चव्हाण यांच्याबाबत माध्यमांनी जबाबदारीने वृतांकन करावे

मुंबई: सर्वच माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या संदर्भात जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण…

4 वर्षे ago

अद्भुत अनुभूती! विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मानाच्या गणपतींचे दर्शन

मुंबई: विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्य दूतांनी मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. गणरायांचे दर्शन आणि भक्तिभावाने भारावलेले वातावरण पाहून "अद्भुत…

4 वर्षे ago

ग्लोबल व्हिलेज संकल्पना मुलांमध्ये राबविण्याची आवश्यकता: मधुरा सावंत

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने कासार्डे जांभूळवाडी येथे विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंग्रजी साहित्य क्षेत्रातील…

4 वर्षे ago

ऑनर किलींग थांबणार कधी…?

ऑनर किलिंगच्या घडणाऱ्या घटनांचा जर विचार केला असता आपण जर बारकाईने या घटनेचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की…

4 वर्षे ago

पोलीस, अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांना सोयी-सुविधा पुरवा: एकनाथ शिंदे

मुंबई: पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे…

4 वर्षे ago

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

मुंबई: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये स्थान पटकावणाऱ्या राज्यातील तीन शिक्षकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.…

4 वर्षे ago

व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा: गिरीश महाजन

मुंबई: मोबाईल आणि संगणकाच्या युगात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. मुलांना शालेय जीवनापासून मैदानी खेळासाठी वेळ दिला पाहिजे. शाळेत शारीरिक शिक्षणाचा…

4 वर्षे ago

मानव विकास परीषदच्या राज्य कामगार युनियन प्रदेशाध्यक्षपदी संदीप कुटे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): मानव विकास परीषद महाराष्ट्र राज्य कामगार युनियनच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच संदीप कुटे यांची निवड करण्यात आली आहे.…

4 वर्षे ago

…म्हणून गेली २४ वर्षे माय-लेकाचा कब्जा

मुंबई: गेली दोन तपे म्हणजेच 24 वर्षे सोनिया गांधी आणि राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर कब्जा करुन बसले…

4 वर्षे ago

समानतेच्या भूमिकेतून महिलांना मिळाले अधिकार: डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: महिलांबाबतच समाजातील दुजाभाव काम होण्यासाठी समाजाचा चष्मा बदलण्यासंदर्भात आपण सर्वांनी काम करावे. सर्व माणसे समान आहेत याच समानतेच्या भूमिकेतून…

4 वर्षे ago