अशोक चव्हाण यांच्याबाबत माध्यमांनी जबाबदारीने वृतांकन करावे

मुंबई: सर्वच माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या संदर्भात जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भात चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असुन माध्यमांनी हे थांबवावे अशी विनंती काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. याबाबत थोरात पुढे म्हणाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी […]

अधिक वाचा..

अद्भुत अनुभूती! विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मानाच्या गणपतींचे दर्शन

मुंबई: विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्य दूतांनी मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. गणरायांचे दर्शन आणि भक्तिभावाने भारावलेले वातावरण पाहून “अद्भुत अनुभूती” आल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आज महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घडवून आणण्यात आले. लालबाग येथील गणेश गल्लीच्या गणपतीजवळ लोढा […]

अधिक वाचा..

ग्लोबल व्हिलेज संकल्पना मुलांमध्ये राबविण्याची आवश्यकता: मधुरा सावंत

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने कासार्डे जांभूळवाडी येथे विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंग्रजी साहित्य क्षेत्रातील उदयोन्मुख लेखिका मधुरा सावंत ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी कासार्डे जांभूळवाडी शाळेचे विविध शालेय उपक्रम लक्षात घेऊन त्यांना लेझर प्रिंटर, डिजिटल तक्ते इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संघटनेने आजपर्यंत कामगार चळवळ, कामगार […]

अधिक वाचा..
Vaibhav Chaudhari

ऑनर किलींग थांबणार कधी…?

ऑनर किलिंगच्या घडणाऱ्या घटनांचा जर विचार केला असता आपण जर बारकाईने या घटनेचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपला भारतीय समाज हा होऊ घातलेला किंवा होत असणारा सामाजिक बदल रोखण्याचा प्रयत्न करत आहे. यातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपल्याला वाहत्या पाण्याबरोबर वाहण्याची सवय नाही किंवा वाहत्या पाण्याबरोबर वाहत जाणं आपल्याला आवडत […]

अधिक वाचा..

पोलीस, अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांना सोयी-सुविधा पुरवा: एकनाथ शिंदे 

मुंबई: पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. देशसेवा करण्याच्या दृष्टीने पोलीस व अग्निवीर या सेवेत भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतात. त्यातील अनेक तरूण सर्वसामान्य गरीब […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन 

मुंबई: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये स्थान पटकावणाऱ्या राज्यातील तीन शिक्षकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. बीड जिल्ह्यातील दामुनाईकतांडा (ता. गेवराई) येथील जिल्हा परिषद शिक्षक शशिकांत कुलथे, याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांनी वर्ष […]

अधिक वाचा..

व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा: गिरीश महाजन

मुंबई: मोबाईल आणि संगणकाच्या युगात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. मुलांना शालेय जीवनापासून मैदानी खेळासाठी वेळ दिला पाहिजे. शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास पुन्हा सुरु करणे आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खेळाला विशेष महत्त्व असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉन बॉस्को विद्यालयात ऑलम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या […]

अधिक वाचा..
sandeep kute

मानव विकास परीषदच्या राज्य कामगार युनियन प्रदेशाध्यक्षपदी संदीप कुटे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): मानव विकास परीषद महाराष्ट्र राज्य कामगार युनियनच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच संदीप कुटे यांची निवड करण्यात आली आहे. मानव विकास परिषदेचे संस्थापक तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. नियुक्तीनंतर संदीप कुटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्यात कुठेही कामगारांवर अन्याय झाल्यास त्यांना कायदेशीर मार्गाने मदत करण्याचा […]

अधिक वाचा..

…म्हणून गेली २४ वर्षे माय-लेकाचा कब्जा 

मुंबई: गेली दोन तपे म्हणजेच 24 वर्षे सोनिया गांधी आणि राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर कब्जा करुन बसले आहेत. एकीकडे देशपातळीवर भाजपचे आव्हान वाढते आहे. दुसरीकडे प्रादेशिक पक्ष २०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा शोधू लागले आहेत आणि काँग्रेस मात्र नेतृत्वहिन व दिशाहिन दिसत आहे. स्वत: राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास […]

अधिक वाचा..

समानतेच्या भूमिकेतून महिलांना मिळाले अधिकार: डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: महिलांबाबतच समाजातील दुजाभाव काम होण्यासाठी समाजाचा चष्मा बदलण्यासंदर्भात आपण सर्वांनी काम करावे. सर्व माणसे समान आहेत याच समानतेच्या भूमिकेतून महिलांना अधिकार मिळाले आहेत. ज्या ठिकाणी स्त्रियांच्या विषमतेचे समर्थन करत असतील तेथे त्याविरोधात आपण जाणिवपुर्वक काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. स्त्री आधार केंद्राच्या वतीने महिला स्वयंसेवक आयकार्ड वाटप कार्यक्रमात उपसभापती नीलम […]

अधिक वाचा..