राजकीय

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयच्या अध्यक्षपदी सागर साळुंखे यांची नियुक्ती  मुंबई: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची तर महाराष्ट्र प्रदेश…

9 महिने ago

शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच, यवतमाळमध्ये उबाठाला खिंडार

पश्चिम विदर्भातील १० हजार कार्यकर्त्यांचा लवकरच जम्बो पक्ष प्रवेश ठाणे: शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच असून यवतमाळमधील नेर नगपालिकेच्या तीन…

9 महिने ago

माणिकराव कोकाटेंचे ‘डिमोशन’, कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणेंकडे

मुंबई: विधानसभेत रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते बदलण्यात आलं आहे. कृषिखात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे.…

9 महिने ago

निवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला! नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद अन् महापालिका निवडणूक एकत्र

संभाजीनगर: गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या…

9 महिने ago

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना जबर धक्का

मुंबई: राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता वेगवेगळ्या महापालिकांवर आपलीच सत्ता यावी…

9 महिने ago

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय घडतय

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी…

9 महिने ago

धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या संकेतांवर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: त्या माऊलीची काय चूक आहे. 21 ऑक्टोंबर 2023 रोजी महादेव मुंडेंची हत्या झाली. अद्याप आरोपी सापडलेले नाहीत, म्हणून आता…

9 महिने ago

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार; देवेंद्र फडणवीस

मुंबई: विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना अद्यापर्यंत त्यांच्या राजीनाम्यावर ठोस निर्णय झालेला नसून, कोकाटेंना केवळ समज देण्यात…

9 महिने ago

राज ठाकरे शेतकरी कामगार पक्षची नाराजी दूर करणार; 2 ऑगस्ट रोजी ठाकरेंचा मार्गदर्शन मेळावा

मुंबई: महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्ष नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार…

9 महिने ago

कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून या मंत्र्यांना पवित्र करून घ्यावे

कृषिमंत्री यांचा राजीनामा न घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रती सरकार असंवेदनशील मुंबई: राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, विधी मंडळात कामकाज सुरू…

9 महिने ago